अभ्यासक्रमात 25% कपात मग फी का पुर्ण? पालकांचा प्रश्न, राज्यमंत्र्यांच्या आदेशालाही डावलले

नागपूर:- नुकतेच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण विभाग आणि पालकांच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीत शाळेने पालकांना फी भरण्यास सक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. परंतु राज्यमंत्र्यांचा आदेश अद्याप शाळांपर्यंत पोहोचलेला नाही. अधिका-यांच्या मनमर्जीचा परिणाम पालकांचे त्रासात होत आहे. आता पालकांनीही असा प्रश्न विचारण्यास सुरवात केली आहे की जेव्हा कोर्स 25 टक्के कमी केला जात असेल तर मग फी का पुर्ण भरायची सक्ती केली जात आहे.

ऑरेंजसिटीत विविध पालक संघटना गेल्या 3-4 महिन्यांपासून फीविरोधात आंदोलन करीत आहेत. पालक म्हणतात की शाळा बंद आहेत आणि ऑनलाईन वर्ग चालू आहेत, मग फी देखील कपात केली गेली पाहिजे. परंतु खासगी शाळा व्यवस्थापनाकडून पालकांचे ऐकले जात नाही आणि आता तर राज्यमंत्र्यांच्या आदेशाचीही दखल घेतली जात नाही. शाळांकडे फीसंदर्भात स्वतःचे युक्तिवाद आहेत. परंतु वास्तविकता अशी आहे की आतासुद्धा बहुतेक खासगी शाळा त्यांच्या शिक्षकांकडून अर्ध्या पगारावर काम घेत आहेत. एवढेच नव्हे तर शिक्षकेतर कर्मचारीही कमी केले आहेत.

बोर्डाचे मुलांचे पालक अडकले: ऑनलाइन वर्गांमध्ये सर्वात मोठी समस्या ज्यांची मुले बोर्डाच्या वर्गात असतात अशा पालकांना भेडसावत असते. फी न भरल्याबद्दल पालकांवर खूप दबाव आहे. कधी ऑनलाईन वर्ग बंद असतो तर कधी बोर्ड परीक्षेत नोंदणीपासून रोकल्या जाते. नाईलाजाने पालकांना संपूर्ण फी जमा करणे अनिवार्य झाले आहे. बर्‍याच पालकांनी मुलांना ट्यूशन लावून दिली आहे. पण तिही अद्याप ऑनलाइनच चालू आहे. आता परिस्थिती अशी आहे की मुलेही ऑनलाइन वर्गांमुळे नाराज आहेत. असं सर्व असूनही शिक्षण विभाग कोणतीही कार्यवाही करीत नाही.

महामेट्रोने प्रवास करा व आकर्षक बक्षीसे जिंका, प्रवाशी संख्या वाढविण्यासाठी लकी ड्रॉ योजना

नागपूर:- प्रवासी संख्येत अधिक वाढ करण्याच्या दृष्टीने महामेट्रोने आणखी एक भन्नाट योजना प्रवाशांसाठी आणलेली आहे, मेट्रोने प्रवास करा आणि लकी ड्रा जिंका असे या उपक्रमाचे नाव आहे.

हा लकी ड्रा आठवड्यातून दोनदा म्हणजे सोमवार आणी गुरूवार दिवशी काढला जाईल प्रवाशांना मेट्रोचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर तिकिटाच्या मागे नाव व मोबाईल नंबर लिहून स्थानक परिसरात असलेल्या लकी ड्रॉ बॉक्स मधे ते जमा करावे लागेल

खापरी, लोकमान्य नगर, सिताबर्डी इंटरचेंज या महामेट्रोच्या स्थानकांवर हे बॉक्स उपलब्ध असतील. तिकीट काढून प्रवास करणाऱ्या पहिल्या तिन प्रवाश्यांस हा लकी ड्रॉ दिल्या जाईल तसेच महामेट्रोत ऑनलाईन पेमेंटचा जास्तितजास्त वापर व्हावा याकरिता प्रोत्साहन म्हणून महामेट्रो कार्ड वापरकर्त्यांनाही यामधे समावेश दिल्या जाईल. त्यामुळे जास्तितजास्त संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहन आणि सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन महामेट्रोच्या वतीने करण्यात आलेले आहे.

स्थानांतरण के बाद भी मुंढे की आलोचना जारी

नागपुर:- पूर्व नगर आयुक्त मुंढे शहर से स्थानांतरित हो चुके हैं, लेकिन सत्तापक्ष की उनपर आलोचनाओ का मौका नहीं छोडा है। स्थायी समिति के अध्यक्ष पिंटू झलके ने 20 अक्टूबर को एनएमसी बजट पेश किया। बजट से, झलके ने नगर निगम के नियमों और विनियमों के आधार पर मुंढे पर निशाना साधा। इतना ही नहीं, मुंडे द्वारा तैयार किए गए अनुबंध कानून के दायरे में फिट नहीं होते हैं, इसलिए वे बाध्यकारी नहीं होंगे, कोविड की अवधि के निर्णय को रद्द कर दिया जाने के उन्होंने संकेत दिए।

अपने बजट भाषण में, झलके ने उल्लेख किया कि इस वित्तीय वर्ष में सत्तापक्ष और नौकरशाह के बीच संघर्ष था। महाराष्ट्र नगर निगम अधिनियम की ओर इशारा करते हुए, झलके ने विभिन्न वर्गों का उल्लेख करके सत्तापक्ष के अधिकारों के बारे में बताया। झलके ने आयुक्त को मेयर की मंजूरी के बिना 25 लाख से 50 लाख रुपये तक के काम नहीं करने की बात भी रखी।

यदि निगम के नियमों और विनियमों को संसाधित किया जाता है, तो पखवाड़े के भीतर स्थायी समिति को सूचित करना अनिवार्य है। हालाँकि, उन्होंने कहा कि यह अधिनियम में स्पष्ट है कि इस नियम के आधार पर भी यदि कोई अनुबंध तैयार किया जाता है, तो यह नगर निगम के लिए बाध्यकारी नहीं होगा।‌‌

महाराष्ट्र नगर निगम अधिनियम के लागू होने के बाद, नियम और उपनियम तैयार करना और सरकार से अनुमोदन प्राप्त करना आवश्यक था। लेकिन कर्तव्यपरायण, मेहनती, कानून का पालन करने वाले अधिकारी ने ऐसा नहीं किया।

उन्होंने उप-समिति अधिनियम और स्थायी समिति के नियमों के अनुसार नए नियम तैयार करने के अपने इरादे की घोषणा की और उन्हें नगर निगम की मेज पर रखा। झलके ने यह भी निरीक्षण रखा कि निविदा प्रक्रिया राज्य सरकार के लोक निर्माण विभाग की तर्ज पर लागू की जा रही है।

यह देखा जाता है कि अधिकारी ने इस संबंध में भी देरी की है। नतीजतन, निविदाओं के बारे में अस्पष्टता थी। उन्होंने सदन से ठेकेदारों को कोवीड कारण छह महीने का विस्तार देने का भी अनुरोध किया।

मुंढे ने फरवरी के बजाय मार्च में बजट पेश किया: मुंढे को फरवरी में प्रशासन के बजट को नियमानुसार पेश करने की उम्मीद थी। हालांकि, देरी ने स्थायी समिति को मार्च में अपना बजट प्रस्तुत करने दिक्कत बनी, झलके ने यह भी आरोप लगाया कि सरकार से विभिन्न पदों के तहत मिलने वाले अनुदान के साथ-साथ अनुदान से खर्च किए गए धन के बारे में भी बजट में जानकारी नहीं दी गई थी।‌‌

प्रन्यास ट्रस्ट बोर्डाच्या बैठकीत जंबो कोविड ईस्पितळासाठी ग्रीन सिग्नल

नागपूर:- कोरोना साथीच्या या संकटात शहराच्या सेवेत आजपर्यंत प्रन्यासने कोणतेही योगदान दिल्याचे दिसले नाही, म्हणूनच जंबो कोविड हॉस्पिटलसाठी २५ कोटी, जिल्हा कार्यालयाकडून २५ कोटी, मनपाकडून २५ कोटी आणि एनएमआरडीएकडून २५ कोटी निधी जमवत विश्वस्त व स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके व भूषण शिंगणे यांनी ट्रस्ट मंडळाच्या बैठकीत आरोग्य सेवा तयार करण्यास ट्रस्टच्या मंजुरीबाबत माहिती दिली.

ते म्हणाले की, बुधवारी झालेल्या प्रन्यास ट्रस्ट बोर्डाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. जंबो हॉस्पिटलच्या संदर्भात, एम्सच्या माध्यमातून असे रुग्णालय तयार करण्याचा मानस आहे. कोरोना संकटपश्चात जे इतर आरोग्य सेवांसाठी वापरले जाईल. नमूद केलेल्या निधीचे संकलन झाल्यानंतर विभागीय आयुक्तांना जबाबदारी देण्यात येईल.

११.१२ एकर जागा मेयोला देण्यात येणार: विश्वस्तांनी सांगितले की रिंगरोडवरील केंसर रुग्णालयासमोर प्रन्यासची बरीच जागा आहे. या 11.12 एकर जागेवर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पीजी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलला देण्यावर विश्वास मंडळाचा मानस आहे. परंतु काही कायदेशीर अडचणींमुळे ट्रस्ट प्रशासनाला याची माहिती विश्वस्त मंडळाच्या पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल.

या व्यतिरिक्त जयताळा रोडवरील प्रन्यासच्या वतीने ४ एसटीपी प्लांट तयार करण्यात आल्या आहेत. ज्याद्वारे 37 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाईल. हे पाणी मनपाला उपलब्ध होईल. तत्कालीन सरकारने सरावाच्या क्रीडा मैदानाला 10-10 लाख रुपये दिले होते. तेथे काम सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

आर्थिक क्षमतेबाहेर पीएम हाऊसिंग: विश्वस्त मंडळाच्या बैठकीत शिंगणे यांनी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधल्या जाणा-या 4475 घरांचे तत्काळ वाटप करण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यास सांगितले. तरोडी, वाठोडा आणि वांजरी येथील गरीब आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेची ही योजना आहे. सर्वांना घर देण्याचे स्वप्न केंद्र सरकारने जाहीर केले. त्यानुसार हे बांधकाम केले जात आहे.

केंद्र सरकारकडून 2.67 लाख अनुदान दिले जात आहे. त्यानंतर त्यांना 9 लाख 11 लाख रुपयांचे वाटप केले जाईल. आर्थिकदृष्ट्या गरीब वर्ग 9 लाख आणि 11 लाख रुपये कुठून आणेल? या संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले की, बँकेकडून कर्ज घेऊन हा भरणा करावा लागेल. तज्ज्ञांच्या मते बँकांकडून कर्ज घेण्याचा पर्याय सांगितला जात असला तरी गरीब व्यक्ती बँकेतून कर्ज कसे घेणार हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे.

जिल्ह्यात उद्रेक होतोय कमी, आतापर्यंत ३ हजार मृत्यु

नागपूर:- कोरोनाचा प्रभाव आता कमी होताना दिसत आहे. परंतु डॉक्टरांचे सल्ल्यानुसार लस उपलब्ध होईपर्यंत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र बाजारासह अन्य सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतरांचे पालन न केल्याने आणि मास्क परिधानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे धोका कायम आहे. दरम्यान, बुधवारी २१ रुग्णांच्या मृत्यूसह आतापर्यंत एकूण मृत्यू आंकड़ा ३००० वर पोहोचला आहे. यामध्ये ५ ग्रामीण आणि ८ शहरी रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे आता परिस्थिती सामान्य असल्याचे दिसते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की जर लोक नियमांचे पालन करतील तर रोगाचा धोका कमी होईल. मास्क सतत वापरणे अनिवार्य आहे. तसेच, सामाजिक अंतर पालन देखील महत्वाचे आहे. रोगाचा सामना करण्यासाठी लस उपलब्ध होईपर्यंत स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असेल. बुधवारी जिल्ह्यात 24 तासांत 6160 जणांची चाचणी करण्यात आली. यात 429 लोकांस संसर्गाची पुष्टी झाली. यासह, आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 91988 वर पोहोचली आहे.

बुधवारी विविध रूग्णालयात दाखल केलेल्या 457 रुग्णांना बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आली. अशाप्रकारे, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 82896 रूग्ण बरे झाले आहेत. रिकवरी दर ९०.१२% तर जिल्ह्यात सध्या सक्रीय रूग्णांची संख्या 6092 आहे. यापैकी जवळपास १९०० रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत. तर उर्वरितांवर घरातच विलगीकरणात उपचार सुरु आहेत. पुढील आठवड्यापर्यंत, पॉजिटिव्ह रूग्णांची संख्या आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे.

91988 एकूण संसर्गीत.
3000 मृत्यू
82896 बरे होऊन घरी
बुधवारी 429 पॉझिटिव्ह

एनसीपी की बैठक में,प्रफुल्ल पटेल ने स्वीकारा- विधानसभा चुनाव के दौरान मुझसे हुई गलती

नागपुर :राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की बैठक सोमवार (19 अक्टूबर) को बिजली संयंत्र की हरियाली पर आयोजित की गई थी।इस अवसर पर गृह मंत्री अनिल देशमुख और सभी पार्टी पदाधिकारी उपस्थित थे। उस समय पूर्व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल बोल रहे थे।राजनीति में ताकत दिखाए बिना कुछ भी हासिल नहीं होता है। हालाँकि, इसके लिए आपको पहले अपनी ताकत दिखानी होगी। इसलिए, प्रफुल्ल पटेल ने कांग्रेस को चेतावनी दी है कि आगामी नगरपालिका चुनावों में राकांपा 10-12 सीटों से संतुष्ट नहीं होगी।

आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की स्थापना की 22 वीं वर्षगांठ है। विदर्भ में पार्टी की ताकत बढ़ने के बजाय घट रही है। यह शर्म की बात है कि गठबंधन में प्रमुख पार्टी का केवल एक नगरसेवक नागपुर नगर निगम में चुना जाता है। आगामी नगर निकाय चुनाव में महागठबंधन को बनाए रखने के लिए हर संभव प्रयास किया जाएगा। यदि आपको सम्मान नहीं मिलता है, तो आपको एक अलग भूमिका निभानी होगी, यह बात कही एनसीपी के वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल ने कहा।

हम विधानसभा चुनाव में नागपुर शहर में कम से कम एक सीट पाने के लिए जोर देते हैं। हालांकि, कांग्रेस ने हमें अंत तक निलंबित रखा। गोंदिया जाते ही तस्वीर बदल गई। एनसीपी को एक भी सीट नहीं दी गई। मैंने उस समय गलती की, एनसीपी के वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल को स्वीकार किया।इस बीच, यह भी इशारा करते हुए यह भी कहा के  राज्य में राकांपा के विधायकों की संख्या कांग्रेस से अधिक है, उन्होंने परोक्ष रूप से संकेत दिया कि वह इस बार बड़े भाई जैसे हैं।

जिला परिषद चुनाव कांग्रेस और राकांपा द्वारा संयुक्त रूप से लड़ा गया था। जब वह सत्ता में आए तो कांग्रेस बदल गई। उन्होंने कोई भी अध्यक्ष देने से इनकार कर दिया। विकल्प की कमी के कारण एनसीपी को हटना पड़ा। हालांकि, आपको इसे फिर से रोकने के लिए ताकत दिखानी होगी, पूर्व केंद्रीय मंत्री पटेल ने कहा।

भंडारा:पिछले साल की तरह, इस साल भी, महाराष्ट्र सरकार धान उगाने वालों को बोनस देगी, सूचित सांसद प्रफुल्ल पटेल। महाराष्ट्र सरकार वित्तीय संकट में है क्योंकि यह कोरोना संकट का सामना कर रही है। सरकार कोरोना के प्रसार और प्रसार को रोकने के लिए खर्च कर रही है।

बिहार विधानसभा चुनाव नज़दीक आ रहे हैं और महाराष्ट्र में शिवसेना और एनसीपी के बीच गठबंधन है। हालाँकि, बिहार विधानसभा चुनाव में, तीनों दल अलग-अलग चुनाव लड़ रहे हैं। इससे महाराष्ट्र की राजनीति प्रभावित होगी

कलेक्टर ने की अपील नवरात्रि उत्सव में ज्यादा भीड़ कर , कोरोना को आमंत्रित नहीं करें

जिलाधिकारी रविन्द्र ठाकरे ने जिले के नागरिकों से अपील की है कि वे नवरात्र मनाने में ज्यादा भीड़ ना एकत्रित करें और नाही बिना किसी जरूरत के कामों के घरों से बाहर नहीं निकलें।साथ ही उन्होंने अपील भी की है कि नवरात्रि में ऐसा कुछ ना करें जिससे आप पर यह उत्सव भारी पड़ जाए।

दरअसल केरल में ओनम उत्सव के लिए कोविड-19 के कुछ रूल्स रेगुलेशंस को ढील दी गई थी अब जिसकी वजह से कोरोना संक्रमण फिर से बढ़ गया है।

यह सब उन्होंने कोविड टास्क फोर्स वेबिनार में बताया ।उन्होंने कहा कि नवरात्रि ख़तम होते ही दशहरा, दीवाली और भी त्यौहार है। उत्सव के माहौल में संक्रमित व्यक्ति भी घरों से बाहर निकल रहे हैं। इसके साथ ही ठंड में कोरोना की दूसरी लहर की भी संभावना डाक्टरों ने व्यक्त कि है। स्वास्थ्य विभाग तो रेडी है पर नागरिकों से सहयोग अपेक्षित है।

बार-बार हाथ धोते रहें या फिर सेनिटाइज करें, मास्क भी लगाएं, सोशल डिस्टेंसिंग बनाए रखें.डा. फैसले ने कहा कि अब तक मेयो व मेडिकल में 100 प्लाज्मा सैंपल मिले हैं जिसमें से 80 लोगों को प्लाज्मा थैरेपी द्वारा उपचार दिया गया है।प्लाज्मा दान करने के लिए स्वस्थ हो चुके मरीज कोरोना होने से 28 दिनों के बाद आएं।

प्लाज्मा दान के लिए विशेष तरह के एंडीबाडी की जरूरत नहीं है सिर्फ आईजीजी एंडीबाडी की जरूरत है।जिप सीईओ योगेश कुंभेजकर ने वेबिनार में कहा जिले में कोरोना मरीजों के स्वस्थ होने का प्रतिशत 89 प्रतिशत है। ग्रामीण भागों में भी 16896 मरीज ठीक हुए है। मेडिकल व मेयो हॉस्पिटल्स में प्लाज्मा बैंक है। ठीक हो चुके मरीजों को प्लाज्मा डोनेशन के लिए आगे आना चाहिए, यह अपील उन्होंने की।

अजनी पूल बांधकाम होऊनही उद्घाटनासाठीच बंद, तो तातडीने सुरू करा: करणी सेना

नागपूर:- अजनी पूल बांधकाम होऊनही उद्घाटनासाठीच बंद ठेवलेला आहे, तो तातडीने सुरु करावा व नागरिकांची होणारी गैरसोय दुर करावी अशी मागणी करणी सेना कार्यकर्तानी आज केली. करणी सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसहित पूलाच्या कामांचा आढावा घेतला, त्यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

करनी सेना जिल्हा प्रमुख पंजू तोतवानी यांनी सांगितले की आज आम्ही सर्व मिळून या मार्गाचे अवलोकन केले, फोनवर काहि अधिकारी काम पुर्ण झाल्याचे सांगतात तर काही अधिकारी ते थोडे बाकी असल्याचे सांगतात यामुळे निश्चित परिस्थिति काय हे जाणून घेण्यास्तव आम्ही आजचा हा दौरा केला यात काम पुर्ण असल्याचे आढळते.

वर्दळीची आजची समस्या लक्षात घेता नागरिकांची गैरसोय टळावी या हेतूने हा पूल तातडीने सुरू व्हायला हवा, अनेक नागरिक यासंबंधी तक्रारी घेऊन करनी सेनेकडे येत आहेत, क्रिया दस-याचे दिवशी आम्ही पूलावर गाड्या चालवून याचे उद्घाटन करू असा मनोदय आहे. केंद्रात एक, राज्यात एक व पालिकेत अन्य सत्ता असल्याने जनहिताची कामेही कशी उशीरा पर्यंत प्रलंबीत राखली जातात हे या उदाहरणातून पहावयास मिळते, राजकारणात सामान्यांचे काम अडते, करनी सेना हे हिंदू संगठन यापुढे जनतेच्या पाठी असणार आहे, अन्य हिंदू संगठन हिंदू पासून दुरावत आहेत, करणी सेनेचे काम पाहून यात जोड़ले जात आहेत. येत्या सहामाहीत ५० हजार नागरिक संगठनात जोडले जातील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना मदत नाही: भाजपचे शिष्टमंडळ जिल्हाधिका-यांना भेटले

नागपूर:- भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष प्रवीण दटके, गिरीश व्यास यांनी अनेक योजनांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. यामध्ये संजय निराधार योजना, श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या एक वर्षापासून योजनेचे लाभ मिळने बंद झाल्याने त्यांना भेडसावत असलेल्या समस्या दूर करण्याची मागणी केली आहे. कोरोना संक्रमण काळात ज्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाला आहे, त्याला राज्य सरकारकडून २०,००० रुपये मदत देण्यात आलेली नाही.

७ दिवसांत न्याय न मिळाल्यास नागपूर शहर व जिल्ह्यात भाजप लाभार्थ्यांसह तीव्र आंदोलन पुकारेल असा इशारा देण्यात आला. बावनकुळे म्हणाले की, तहसीलदारांना समिती नसल्यास बैठक घेण्याचा व निधी वितरित करण्याचा अधिकार आहे.

ते म्हणाले की, शहरातील पालकमंत्री नितीन राऊत याकडे लक्ष देत नाहीत आणि या अन्यायामुळे गरीब जनता नाराज आहे. या वेळी अर्चना डेहनकर, संजय बंगाले, भोजराज डुम्बे, संजय चौधरी, विनोद कन्हेरे, किशोर वानखेड़े, महेंद्र राउत, संजय बालपांडे, रविन्द्र डोंगरे, गोपाल बोहरे, महेंद्र भुगांवकर, घनश्याम चौधरी, नरेंद्र लांजेवार उपस्थित होते.

द्वि साप्ताहिक पूजा स्पेशल ट्रेनें चलेगी 22 अक्टूबर से 2 दिसंबर तक

दरअसल कई समय से रेलवे यात्रियों की सुविधाओं को लेकर प्रशासन चिंतित था अब यात्रियों की सुविधाएं देखते हुए और उनकी मांगो का ध्यान देते हुए प्रशासन ने दक्षिण-पूर्व-मध्य रेलवे से व होकर गुजरने वाली भुवनेश्वर–लोकमान्य तिलक टर्मिनल-भुवनेश्वर, पूरी–सूरत-पूरी, पूरी–लोकमान्य तिलक टर्मिनल-पूरी, विशाखापट्टनम–निजामुद्दीन-विशाखापट्टनम एवं विशाखापट्टनम-लोकमान्य तिलक टर्मिनल- विशाखापट्टनम के साथ ही 5 पूजा स्पेशल ट्रेनों की शुरुआत की है।

इस योजना के तहत 02880 / 02879 भुवनेश्वर–लोकमान्य तिलक टर्मिनल-भुवनेश्वर द्वि- साप्ताहिक पूजा स्पेशल ट्रेन 22 अक्टूबर से 02 दिसंबर तक चलेगी

गाड़ी नंबर 02827 पूरी–सूरत हर रविवार को पूरी से और विपरीत दिशा में 02828 सूरत-पूरी प्रत्येक मंगलवार को सूरत से 27 अक्टूबर से 1 दिसंबर तक चलेगी। तीसरी ट्रेन नंबर 02866 /02865 पूरी–लोकमान्य तिलक टर्मिनल-पूरी स्पेशल ट्रेन 20 अक्टूबर से 26 नवंबर तक चलेगी।

गाड़ी 02880 भुवनेश्वर–लोकमान्य तिलक टर्मिनल द्वि- साप्ताहिक पूजा स्पेशल हर सोमवार व गुरुवार को भुवनेश्वर से और विपरीत दिशा में 02879 स्पेशल ट्रेन हर बुधवार एवं शनिवार को लोकमान्य तिलक टर्मिनल से चलेगी।

गाड़ी नंबर 02827 / 02828 पूरी–सूरत-पूरी साप्ताहिक पूजा स्पेशल ट्रेन 25 अक्टूबर से 1 दिसंबर तक चलेगी।

गाड़ी नंबर 02866 पूरी–लोकमान्य तिलक टर्मिनल प्रत्येक मंगलवार को पूरी से 20 अक्टूबर से 24 नवंबर तक और विपरीत दिशा में 02865 लोकमान्य तिलक टर्मिनल-पूरी प्रत्येक गुरुवार को लोकमान्य तिलक टर्मिनल से 22 अक्टूबर से 26 नवंबर तक चलेगी।

गाड़ी नंबर 02817 / 02818 विशाखापट्टनम–निजामुद्दीन-विशाखापट्टनम स्पेशल ट्रेन की सुविधा 20 अक्टूबर से 1 दिसंबर तक होगी। 02817

विशाखापट्टनम–निजामुदिन स्पेशल ट्रेन प्रत्येक मंगलवार, बुधवार, गुरुवार, शनिवार एवं रविवार को विशाखापट्टनम से 20 अक्टूबर से 29 नवंबर तक चलेगी और विपरीत दिशा में भी 02818 निजामुदिन-विशाखापट्टनम स्पेशल ट्रेन प्रत्येक गुरुवार, शुक्रवार, शनिवार, सोमवार एवं मंगलवार को निजामुदिन से 22 अक्टूबर से 1 दिसंबर तक चलेगी. गाड़ी नंबर 02857 / 02858 विशाखापट्टनम- लोकमान्य तिलक टर्मिनल-विशाखापट्टनम साप्ताहिक स्पेशल ट्रेन की सुविधा 25 अक्टूबर से 1 दिसंबर तक रहेगी।गाड़ी 02857 विशाखापट्टनम- लोकमान्य तिलक टर्मिनल प्रत्येक रविवार को विशाखापट्टनम से 25 से 29 नवंबर तक चलेगी।

विपरीत दिशा में 02858 लोकमान्य तिलक टर्मिनल- विशाखापट्टनम प्रत्येक मंगलवार को लोकमान्य तिलक टर्मिनल से 27 अक्टूबर से 1 दिसंबर तक चलेगी. गाड़ी नंबर 02817 / 02818 सांतरागाछी-पुणे-सांतरागाछी साप्ताहिक पूजा स्पेशल ट्रेन 24 अक्टूबर से 30 नवंबर चलेगी।

02815 दुर्ग–जम्मूतवी दुर्ग से प्रत्येक बुधवार को 21 अक्टूबर से 25 नवंबर तक चलेगी वहीं 02816 जम्मूतवी-दुर्ग जम्मूतवी से प्रत्येक शुक्रवार को 23 अक्टूबर से 27 नवंबर तक चलेगी।

02817 संतरागाछी-पुणे सांतरागाछी से प्रत्येक शनिवार को 24 अक्टूबर से 28 नवंबर तक चलेगी।

विपरीत दिशा में गाड़ी संख्या 02818 पुणे-सांतरागाछी पुणे से प्रत्येक सोमवार को 26 अक्टूबर से 30 नवंबर तक चलेगी. 02815/02816 दुर्ग–जम्मूतवी-दुर्ग साप्ताहिक पूजा स्पेशल ट्रेन 21 अक्टूबर से 27 नवंबर तक चलेगी।

Exit mobile version