बंदोबस्त अधिक कडक करण्याचे निर्देश

जीवनावश्यक वस्तू च्या किमती नियंत्रणात ठेवा,

नागपूर दि 28  संचारबंदीच्या काळात गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुलभ पणे मिळतील, तसेच  अत्यावश्यक वस्तूच्या किमती  वाढणार नाही, काळाबाजर होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री डा नितीन राऊत यांनी आज प्रशासनाला दिलेत,
पालकमंत्र्यांनी आज  माननीय  मुख्यमंत्री यांना   जिल्ह्यातील सध्यस्थितीबाबत माहिती दिली. तसेच  विभागीय आयुक्त डा संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकाआयुक्त तुकाराम मुंढे मेयो व मेडिकल चे अधिष्ठाता  याचे ओबत उपाययोजनांचा  आढावा घेतला.  हातावर आणून पानावर खाणाऱ्या गोर-गरीब-निराधार, झोपडपट्टीतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
संचारबंदीच्या काळात  जीवनावश्यक वस्तू व सेवा सुरुळीतपणे सुरु आहेत. मात्र, या कठीण काळात कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचे जसे किराणा,धान्य, भाजीपाला यांची भाव वाढ होऊ नये, जनतेला रास्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होईल यादृष्टीने संबंधित व्यापारी-दुकानदारांना तात्काळ सूचना द्याव्यात अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी  दिलेत
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी जिल्हा प्रशासनाचे  युद्धस्तरीय काम सुरु आहे. नागपुरात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता चार वरून अकरा पर्यंत वाढली आहे. या पार्श्वभूमीवर येणारे दहा दिवस अतिशय महत्वाचे आहेत तसेच निर्णायक राहणार आहेत. त्यामुळे जनतेने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी घरीच राहावे, शांतता बाळगावी, संयम ठेवावा, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टंस) चे पालन करावे असे पालकमंत्र्यांनीचआवाहन केले आहे.
 जमावबंदो संदर्भातील  पोलीस व  प्रशासनाच्या सूचनांचे नियमित पालन आणि सहकार्य करीत आहे ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. मात्र, काही लोक अद्यापही प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून “मला काही होत नाही” या आविर्भावात विनाकारण रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पोलीस विभागाने अधिक कडक बंदोबस्त करावा अश्या सूचना आज पालकमंत्री यांनी  पोलीस आयुक्त आणि  जिल्हा पोलीस अधीक्षकयांना दिल्या आहेत. जनतेने अश्या या कठीण परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, घरीच राहावे असे आवाहन पालकमंत्री  डा नितीन राऊत यांनी केले आहे. रुग्णांची संख्या आता चार वरून अकरा पर्यंत वाढली आहे. या पार्श्वभूमीवर येणारे दहा दिवस अतिशय महत्वाचे आहेत तसेच निर्णायक राहणार आहेत. त्यामुळे जनतेने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी घरीच राहावे, शांतता बाळगावी, संयम ठेवावा, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टंस) चे पालन करावे असे पालकमंत्र्यांनीचआवाहन केले आहे.
 जमावबंदो संदर्भातील  पोलीस व  प्रशासनाच्या सूचनांचे नियमित पालन आणि सहकार्य करीत आहे ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. मात्र, काही लोक अद्यापही प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून “मला काही होत नाही” या आविर्भावात विनाकारण रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पोलीस विभागाने अधिक कडक बंदोबस्त करावा अश्या सूचना आज पालकमंत्री यांनी  पोलीस आयुक्त आणि  जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत. जनतेने अश्या या कठीण परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, घरीच राहावे असे आवाहन पालकमंत्री  डा नितीन राऊत यांनी केले आहे.

गिट्टीखदान परिसर स्थित बोरगांव आदिवासी कॉलनी में कांताकला कुलमेथे नामक महिला ने फांसी लगाकर आत्महत्या की

गिट्टीखदान परिसर स्थित बोरगांव आदिवासी कॉलनी में कांताकला कुलमेथे नामक महिला ने फांसी लगाकर आत्महत्या की है , परिजनों का कहना है कि देश मे कोरोना बीमारी आने  के वजह से कामकाज बंद पड़े है , राशन लेने के लिए पैसे नही थे , खाने के लाले पड़ने वाले थे ईसी चिंता से कांताकला ने अपनी जीवनलीला समाप्त कर दी

जेल में कोरोना ना फेल जाए इसलिए प्रशाशन कुछ कैदियों को 45 दिन के लिए पैरोल देने के लिए तैयारी कर रही है।

कोरोना वायरस के कारण पूरे देश में अफरा तफरी मची हुई है इसी के चलते महाराष्ट्र सरकार ने भी जेल में कहीं यह संक्रमण ना फैल जाए सोचते हुए कुछ कैदियों को पैरोल पर छोड़ने का विचार कर रही  है।दरअसल जेल प्रशाशन में भी कोरोना का भय बन गया है।जेल में कोरोना ना फेल जाए इसलिए प्रशाशन कुछ कैदियों को 45 दिन के लिए पैरोल देने के लिए तैयारी कर रही है।

 

 

महाराष्ट्र में कुल मिलाकर 45 जेल हैं और उसमे कैदियों की संख्या देखा जाये तो लगभग 60,000  हैं। जिसमे कुछ कैदी अंडर ट्रायल है कुछ लगभग 7 साल की सजा भुगत रहें हैं। ऐसा अनुमान लगाया  है के लगभग 11,000 कैदियों को इमरजेंसी पैरोल पर 45 दिनों के लिए उनके घर भेजा जायेगा। उन्हें पैरोल पर भेजने के पहले उनका मेडिकल चेकअप किया जायेगा। महाराष्ट्र सरकार जेल कानून में संशोधन  लाने का विचार कर रही  है। खबर को लेकर एक प्रेस नोट सामने आया है । हालाकि इसके सत्यापन के बारे में कुछ कहना अभी जल्दी होगा

 

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत नागपूर महानगरपालिका

कोरोना’चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी दहाही झोनमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी : आयुक्त तुकाराम मुंढे
नागपूर, ता. २७  : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने  कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रात आवश्यक त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. ही मोहीम अग्निशमन वाहनाव्दारे हाती घेण्याचे निर्देश आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी संबंधितांना दिले.
अग्निशमन वाहनामध्ये सोडियम हायपोक्लोराईडचे मिश्रण तयार करुन संपूर्ण शहराच्या दहाही झोनमध्ये शुक्रवार २७ मार्चच्या रात्री १० वाजतापासून फवारणीला प्रारंभ करण्यात येणार आहे.
विशेष करुन ज्या भागात कोरोनाचे संशयित रुग्ण मिळाले आहेत अशा परिसरात फवारणी केली जावी, असेही निर्देश आयुक्तांनी उपायुक्त तथा आरोग्य अधिकारी  (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार व मुख्य अग्निशमन  अधिकारी राजेंद्र उचके यांना दिले आहे.

अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

विदर्भ मराठवाड्यातील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक .
शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्य
मुंबई,नाशिक,दि. २७ मार्च :- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांतील एपीएल (केसरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून एप्रिल, मे आणि जून २०२० या तीन महिन्यांकरिता सवलतीच्या दरात विदर्भ व मराठवाड्यातील या शेतकऱ्यांना प्रतिमानसी ५ किलो अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिली आहे.
देशभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या कालवधीत राज्यातील जनतेला अन्न, धान्य मुबलक व सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावे यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विविध योजना आखल्या जात आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्वाधिक आत्महत्याग्रस्त असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यातील एपीएल (केसरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्याचा निणर्य घेण्यात आला असून  त्यांना सवलतीच्या दरात गहू, तांदूळ प्रतिमानसी पाच किलो धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार राज्यातील औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, अमरावती विभागातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व नागपूर विभागातील वर्धा या १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासनाच्या दि.२४ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या उपरोक्त १४ जिल्ह्यांतील एपीएल  (केशरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना या योजनेद्वारे एप्रिल, मे आणि जून २०२० या तीन महिन्यांकरिता सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती ना.छगन भुजबळ यांनी दिली आहे.  या निर्णयामुळे विदर्भ मराठवाड्यातील १४ जिल्ह्यातील एपीएल  (केशरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

“कोरोना ” या तीन शब्दांनी संपूर्ण जग सध्या हादरल आहे त्यात अनेक प्रकारचा सामना

“कोरोना ” या तीन शब्दांनी संपूर्ण जग सध्या हादरल आहे त्यात अनेक प्रकारचा सामना आपल्याला करावा लागत आहे, यात अनेक देश सध्या या रोगाचा सामना  करत आहे , यात संपूर्ण देशवासियांची एकच हाक  ऐकायला मिळत आहे ती म्हणजे  (#भारतको #जिताना हैं #कोरोनाको #हरानाहैं*) आज सकाळी ७ते रात्री९ पर्यंत जनता कर्फ़्यू निमित्त घरी होतो. आपण दिवसभर चहा,पाणी,जेवण,सगळ काही केल. पण राहून राहून एक विचार सतावत होता कि रस्त्यावर, आहेत त्यांच् कस?  आपल्या सुरक्षित ते करता जे दिवसभर तैनात होते. अश्या आमच्या पोलीस बांधवाना,आणि गरीब,तसेच बाहेरील राज्यातील अडकलेल्या आमच्या काही बंधु बांधवांना मोहित हिरडे नचिकेत काळे ,केतकी काळे, यांनी मिळून मसाले भाताचे व पोळी भाजी याचे वाटप केले.पोलीसांची परवानगी घेऊन एक छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे मोहीत हिरडे यांनी 21ला रात्री सुद्धा अश्या प्रकारच्या खाद्य वाटप केले.पर्वा २२तारखेला  मोहित हिरडे,नचिकेत काळे ,केतकी काळे आम्ही तिघांनी मिळून रात्री ९,३०ला अन्न वाटप करण्याचे ठरवले, त्यात आम्ही पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन,वरील अडकलेल्या बांधवांना अन्न वाटप केले,आणि काल सकाळी आम्हाला आमचा अजून एक मित्र जॉईन झाला मंगेश कुर्हेकर,प्रशांत कारळकर,स्मिता महाजन,उषा राखडे, तसेच आता आम्ही जे ३होतो ते आता सावित्री विहार येथील सगळे परिवार या कार्यासाठी एकत्र आले आहेत.जेथे आम्ही राहतो तेथील प्रत्येक घरात आम्ही आव्हान केले की ३पोळी प्रत्येक व्यक्तीने आणून द्या याला छान प्रतिसाद देत.आमच्या येथील महिलांनी आम्हाला मदत केली. काल सकाळी आणि रात्री ही आम्ही,सोनेगव, बजाज नगर,सीताबर्डी, पोलीस स्टेशन मध्ये आणि रेलवे स्टेशन वर अन्न वाटप केले,सैनीटाइजर, मास्क् पण, काल रात्री पोलसांचा फोन आला आणि आम्ही त्यांनी सांगितल म्हणून थाबलो.त्यानी म्हंटल आम्ही फोन करु तुम्हाला तेव्हा परत सुरु करा.आम्ही पोलीस बांधवां सोबत आपण सर्व सुरक्षित राहावे. आणि आपल्या पोलीस बांधव तसेच बाहेरील राज्यातील अडकलेल्या लोकांना मदत व्हावी या शुद्ध उद्देश्याने हे काम करतोय.तेव्हा आपणा सर्वांना विनंती माननीय पंतप्रधान,आणि मुख्यमंत्री यांनी आवाहन केलेल्या   प्रत्येक गोष्टी सहाय्य करा. कृपया घरी बसून देवाला प्रार्थना करा. की या जगाला संकटातुन मुक्ती दे. या साठी चैत्र नवरात्रि सुरु  आहे. तेव्हा श्रीराम जयराम जय जयराम हा जप करा.हे सर्व काम आम्ही रीतसर पोलीस प्रशासनाच्या परवांगीने करतोय.

Now 4 more patients have tested Corona Virus positive & the count of the city is 9

Nagpur: On Thursday, “three inhabitants of the family along with one household help were positively checked for the latest coronavirus reported “hospital sources to Nagpur on Friday.

The number of patients with Covid -19 in the city of Nagpur was nine they said.
The Thursday 43-year-old man with a past traveling to Delhi was admitted to Indira Gandhi Godpital with a positive test of infection in Nagpur. Now four of his relatives screened for coronavirus positively.

Already five people are being treated at hospitals.

कोरोंना के चलतें देशभर में लॉक डाउन से गरीब परिवार पलायन को मजबुर , नागपुर के कई सोशल ग्रुप ने की मदद

आज मनसर में  नागपुर से मध्यप्रदेश की ओर पलायान कर रहे सभी गरीब परिवार के मजदूर लोगों के लिये सिप एंड बाइट रेस्टोरेंट के सामने भोजन की व्यवस्था की,साथ ही उन्हें हाथ धोने, पाणी पीने, हैंडवॉश, सैनिटाइजर का उपयोग करने के बारे में भी प्रात्यक्षिक जानकारी दी । साथ ही एक-एक मीटर की दूरी पर चुने से चिन्हित कर बॉक्स बना कर एक दूसरे से अंतर रखने के बारे में समझाया गया
बेचारे गरीब मजदूर नागपुर से मध्यप्रदेश के दो-दो सौ किलोमीटर की दूरी तक पैदल यात्रा कर अपने घरों को लौट रहे हैं
इसी प्रकार आनेवाले दस दिनों तक रोज इसी प्रकार भोजनदान सभी साथियों की मदत से किया जाएगा ।
इस कार्यक्रम हेतु उदयसिंग उर्फ गज्जू यादव महासचिव ना.जि.कॉ.क(ग्रामीण), श्री प्रेमगिरी गोस्वामी, श्री विश्वनाथ चावड़ीपांडे इन्होंने विशेष सहयोग किया,साथ ही सौ कला ठाकरे सभापती, पं.स रामटेक, श्री रणवीर यादव,सौ अलका गोस्वामी, डॉ कल्याणी गोस्वामी,दुर्गेश नायडू, मोहन भगत, आशीष कलंबे, वसीम खान,पुरुषोत्तम बरबटे, अरुण खरवड़े,शाहरुख खान,आशीष दारोडे,सागर ब्रिजवानी,जितेंद्र चंदनखेड़े,मयूर तालेगांवकर,नितेश ठाकुर,रॉकी चवरे,शंकर उइके,मयूर भीमटे,मंगेश गोस्वामी, कौस्तुभ गोस्वामी, धर्मपाल डोंगरे,राजा काठोके, प्रतीक साखरे, हर्ष ढगे इन्होंने सहकार्य किया ।

Road & Transport Minister Nitin Gadkari offers one-month compensation for people suffering from coronavirus

The Road & Transport Minister Mr.Nitin Gadkari donated his one month salary in support of those affected by coronavirus to the Prime Minister’s relief fund. He also urged every citizen that comes forward & helps others as the extraordinary situation demands a special response.he also added: ” That this is the fight against pandemic & we must fight against it”.He has given this statement from his official tweeter handle.

The government extended the lockdown on Tuesday for all over the country as a preventive measure to contain the spread of coronavirus.

माननीय पोलीस उपायुक्त राजमाने साहेब यांच्या संकल्पनेतून दररोज अन्नदान करण्यात येणार आहे

माननीय पोलीस उपायुक्त राजमाने साहेब यांच्या संकल्पनेतून श्री सुधीर नंदनवार एसीपी यांच्या मार्गदर्शनात पो नि पिदूरकर गुन्हे शाखा यांच्या पुढाकाराने तर्फे नागपूर शहरातील गोरगरीब गरजू, बाहेर गावातील लोकांना अन्नदान करण्यात आले. याप्रकारे दररोज अन्नदान करण्यात येणार आहे
पोलीस लाईन टाकळी, झोपडपट्टी, मेयो चौक से लेकर फवारा चौक ,फवारा चौक  लेकर शुक्रवारी तलाव, शुक्रवारी तलाव से लेकर कॉटन मार्केट,कॉटन मार्केट से लेकर शनी मंदिर होते हुये मुंजे चौक,मुंजे चौक से यशवंत स्टेडियम
Exit mobile version