जिल्ह्यातील सर्व कार्डधारकांना धान्य वाटप: पुरवठाधिकारी भास्कर तायडे

नागपूर: शहर व जिल्ह्यातील सर्व शिधापत्रधारकांना अन्नधान्याचे वाटप व केंद्र शासनाकडून प्राप्त मोफत धान्याचेही वाटप करण्यात आले आहे अशी माहिती नागपूर जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी दिली. जीवनावश्यक धान्य किट वाटपही यादरम्यान करण्यात आलं असल्याचे ते म्हणाले. ३ लाख ८१ हजार लाभार्थ्यांना प्राधान्याने हे वाटप केले गेले.

अंत्योदय मधे ७७ हजार १८३ लोक व प्राधान्य गट असे ३ लाख ५ हजार ८४६ यात कार्डधारक असे तीन लाख 25 हजार 989 १३११२७५ असे एकंदर १६ लाख 37 हजार 264 ग्रामीण नागपूर जिल्ह्याच्या लोकांत हे अन्नधान्याचे वाटप झालेले आहे. हा नियमीत लाभ आहे हे विशेष, याशिवाय आत्मनिर्भर योजनेअंतर्गत व पीएनजी योजनेअंतर्गत तांदूळ जे पाच किलो प्रती व्यक्ती होते त्याप्रमाणे वाटप केलेला आहे तसेच ज्यांचेकडे शिधापत्रिका नव्हत्यी त्यांचेसाठी सुद्धा प्रतिव्यक्ती पांच किलो तांदूळ व एक किलो चना असं धान्य वितरण केलेलं आहे, ५७,४९४ लाभार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

Published by

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version