Don’t want ‘covid degrees,’ claim students at Nagpur University

NAGPUR: The decision of Nagpur University to award degrees even on zero marks of MCQ examinations and its defence by none other than the Minister of Higher Education and Technical Education Uday Samant did not go well with the students of the final year.

According to them, if students were only to clear exams on the basis of their internal marks, NU degrees in 2020 would be known as “covid degrees.”Instead they said passing both internal and theory exams separately should be the right way. They said those who study throughout the year would suffer while under present system non-serious students would benefit.

“People who haven’t studied will be identified by recruiters and university in interviews, earning a bad reputation. NU is now notorious for scams such as Kohchade and scandals among others.If it awards these degrees in this pandemic on the basis of zero marks in theory exams, they will certainly be referred to as ‘covid degrees,’ said MA student Gaurav Harde in his final year.

Others like NSUI activist Ajit Singh, also a final year student, felt that by passing students with zero marks, NU was compromising on quality too. “At least, in both principle and internal reviews, they should have insisted on different passes. Otherwise, the results will be almost 100 per cent, and students like us will suffer.

इतवारी मार्केट में परिवहन उपायुक्त के निर्देशों से अतिक्रमण का हुआ सफाया,चौड़ी हुई सड़कें

दरअसल नागपुर का इतवारी मार्केट संकरी सड़कों से घिरा हुआ है। और इसी वजह से यहां आने जाने वाले हर व्यक्ति को मुश्किलों का सामना करना पड़ता है। अनेकों बार यहां से अतिक्रमण हटाने के प्रयास किए जा चुके हैं ।परन्तु इस बार मंगलवार को इस क्षेत्र में पूरे जोश से अतिक्रमण विरोधी कार्रवाई की गई। इससे इस इलाके के अतिक्रमण का सफाया किया गया।

इतवारी के मस्कासात रोड और किराना बाजार रोड पर परिवहन उपायुक्त के निर्देशों से यह कार्रवाई की गई।इस कार्यवाही के समय वरिष्ठ अधिकारियों सहित मनपा के सहायक आयुक्त भी उपस्थित थे।

द. नागपूरचे आमदार श्री मोहन मते यांची आमदार निवास येथील कोवीड सेंटरला भेट

नागपुर: द. नागपूरचे आमदार श्री मोहन मते यांनी काल मंगळवार दिनांक 15 रोजी आमदार निवास येथील कोवीड सेंटरला भेट दिली. नागपुरातील आमदार निवास येथील सेंटरला सहा महिने पूर्ण झाले त्यानिमित्ताने दक्षिण नागपूरचे आमदार श्री मोहन मते त्यांनी येथे भेट देऊन तेथील सर्व आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व कर्मचारी यांचे शाल व गुलाबाचे पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला तसेच त्यासर्वांचे आभार मानले. इतरांकडूनही अशीच मानवसेवा निरंतर सुरू राहील ही अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके, नगरसेवक प्रदीप पोहणे यांच्यासोबत त्यांची सदिच्छा भेट देण्यात आली, आमदार निवास नागपूर चे नोडल अधिकारी डॉक्टर नितीन गुल्हाणे, वैद्यकीय अधिकारी दिव्या भांडारकर यांच्याशी आमदारांनी या वेळी संवाद साधला.

याप्रसंगी डॉक्टर मानसी रेवतकर, डॉक्टर आदिती उईके, डॉक्टर ऋतिका खोलगडे, डॉक्टर किरण नाईक तसेच प्रियंका ठाकरे मनीष, रूपाली, भाग्यश्री, मेघा, आशिष कोल्हे व गजेंद्र मेश्राम हे उपस्थित होते.

मंत्री मा.श्री. उदय सामंत यांना नागपूर विद्यापिठातील विद्यार्थ्यांना होणाऱ्या अनेक समस्या सोडविण्यासाठी निवेदन

नागपूर:- आज महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री मा.श्री.उदय सामंत यांच्या नागपूर आगमन दरम्यान आम आदमी पार्टी विद्यार्थी संघटना छात्र युवा संघर्ष समिती CYSS व आप युवा आघाडी नागपूर तर्फे नागपूर विद्यापीठाचा भोंगाळ कारोभार दुरुस्त करणे व विद्यार्थी मित्रांना होणाऱ्या अनेक समस्या सोडविण्यासाठी निवेदन देण्यात व दिल्ली आम आदमी पार्टी सरकार शिक्षण मंत्री मा. श्री. मनीष सिसोदियाजी प्रमाणे शिक्षण क्षेत्रात प्रमुख बदल आपल्या राज्यात सुध्दा तातडीने करण्याचे आव्हाहन करण्यात आले.

आम आदमी पार्टी विद्यार्थी संघटना CYSS तर्फे राज्य उपाध्यक्ष श्री. नेहाल बारेवार यांच्या नेतृत्वात खालील प्रमुख मुद्द्यावर शिक्षण मंत्री महोदयांन सोबत चर्चा करण्यात आली,

  1. स्टेट बोर्ड असो किंवा इतर कुठलेही बोर्ड असले तरी कोणत्याही प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र मागण्यात
    येवू नये,
  2. विज्ञान शाखा सोडली असता कोणत्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी इतर सर्वच अभ्यासक्रमासाठी नैसर्गिकरित्या पात्र ठरविण्यात
    यावा.
  3. आपले विद्यापीठ केवळ स्टेट बोर्डातून उत्तीर्ण होणाऱ्याच नव्हे तर केंद्र आणि राज्य सरकार कडून मान्यता प्राप्त सर्वच बोर्डांतील १२ वी उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, याचाही खुलासा करावा.
  4. पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र केवळ विद्यापीठ बदल होत असेल त्याच केस मध्ये लागू शकते, प्रथम वर्षाला आवश्यकता नसल्याचा खुलासा करावा,
  5. विद्यापीठ संबंधित स्थलांतर कशाला म्हणायचे याची परिभाषा / व्याख्या काय आहे, याचा खुलासा करण्यात यावा.
  6. या सत्रापासून जर कोणतेही महाविद्यालय प्रथम वर्षाला प्रवेश घेतांना पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्राची मागणी करीत असेल तर त्वरित त्या महाविद्यालयांवर कार्यवाही करण्यात यावी.
  7. कला व वाणिज्य शाखेच्या अनुदानित महाविद्यालात पदवी व पदवीत्तर वर्गात त्री-भाषीय सूत्राचा अवलंब करून मराठी मध्यम असलेल्या वर्गात
    इंग्रजी किंवा हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची व्यवस्था करावी.
  8. विद्यापीठ आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांना लुटण्यासाठी किंवा कर्मचारी, व्यवस्थापन यांच्या भल्यासाठी नसून केवळ विद्यार्थ्यासाठीच आहेत, याचे सर्वांना भान ठेवण्याचे आदेश द्यावेत.
  9. स्टूडेंट अड फंड या सुविधेचे फलक सर्व महाविद्यालयात लावणे अनिवार्य करावे.
  10. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रॉस्फेक्त ची फीस २० रुपये निर्धारित करण्यात आली आहे परंतु अनेक महाविद्यायात २००/२००० रुपये घेतले जात आहे.. त्यांचावर तातडीने कार्यवाही करून प्रोस्फेक्त २० रुपयालाच देण्यात यावे.

आम आदमी पार्टी विद्यार्थी संघटनेच्या या महत्वपूर्ण मागण्यांवर त्वरित अंमलबजावणी करून नागपूर विद्यापीठ प्रशासनास तातडीने निर्देश देऊन सर्व मागण्या रास्त असून त्या स्वतः दखल घेऊन लवकर सोडविन्याचे आश्र्वाशन शिक्षण मंत्री महोदयांनी दिले.

यावेळी आप विद्यार्थी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री. नेहाल बारेवार, ओम आरेकर, प्रतीक बावनकर, मनीष गिरडकर, गिरिश तीतरमारे, मनीष सोमकुवर, रोशन डोंगरे, पियुष आकरे सहित मोठ्या संख्येत आप विद्यार्थी संघटनेचे व युवा आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

JEE Advanced attendance drop can help students

NAGPUR:- The Covid-19 pandemic could just give JEE Advanced candidates a unique opportunity to feel some aspirants and institutes to coach. Based on the assumption that the pandemic could lead to a drop in the number of students attending the test, which also means a little less competition.

JEE Advanced is due to take place on 27 September.

The average attendance for JEE Main is 85%. A owner of a coaching institute said that he believes that attendance for Advanced will fall further. “My first assumption is that there are might cases of Covid-19, and parents will be hesitant to send their children.They have already cleared JEE Main, so they can either apply for local college admissions or wait until next year, “the owner said. “We’ll have thousands upon thousands of fewer rivals for those who do show up this time,” the owner said.

Another coaching institute instructor said it could be a ‘once in a lifetime chance’ if these predictions came true. The instructor said, “If you get even a few thousand people less than your welcome at the JEE Advanced stage.If there really is a drastic drop in attendance that doesn’t mention 20,000-30,000 odd students, then our students will gain advantage.Based on multiple criteria, approximately 2.5 lakh candidates are deemed eligible for JEE Advanced. Because of different combinations of ranks and computations this number will vary slightly.

नागपूरच्या नव्या सीपींनी दिली व्यापा-यांना तंबी: अमितेश कुमारांच्या एक्शन मोडची चर्चा

नागपूर:- शहराचे नवे सीपी अमितेश कुमार कारवाईच्या मूडमध्ये आले आहेत. सोमवारी त्यांनी आपल्या संपुर्ण ताफ्यासह इतवारी मार्केटला भेट दिली, यावेळी बाजारपेठांत होणारी गर्दी, त्याची कारणे व वर्दळीस, रहदारीस अडथळे करणारी दुकानांची अतिक्रमणे त्यांनी न्याहाळली

प्रत्येक दुकानात जाऊन त्यांनी व्यापा-यांना सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी दुकानांसमोर ठेवलेल्या वस्तू व अतिक्रमणांबाबतही चेतावणी दिली.सीपींनी अन्य ब-याच बाबींवर व्यापा-यांशी चर्चाही केली, अतिक्रमणाबाबत त्यांनी व्यापा-यांना सांगितले की, त्यांनी तातडीने दुकानांवरील अतिक्रमण हटवावी. आज ते केवळ सर्व काढण्यासाठी सांगितले जात आहे, परंतु पुढच्या वेळी जेव्हा आम्ही परतू तेव्हा हीच परिस्थिति कायम असल्यास सर्व माल जप्त करू.

सिपींच्या या अचानक भेटीने व्यापा-यांत जरब बसला तर रहदारीत असलेल्या नागरिकांत कौतूहल होते, मार्गाने प्रवास करणारे नक्की काय सुरू आहे हे जाणून घ्यायला थांबून पहात होते. अमितेश कुमार यांच्या एक्शन मोडचीच चर्चा नंतर गाजत होती.

स्थायी समिति सभापतिंचे सिवर व चेंबर डागडुजी कामे निविदा सुरू करण्याचे निर्देश

नागपूर:- नागपूर शहरात उत्तर, मध्य व दक्षिण सिवरेज झोन अंतर्गत सिवर लाईन व चेंबर च्या देखभाल कार्याबाबत महापौरांमार्फत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आली आहे. सोमवारी (ता.१४) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात समितीची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांच्यासह सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या प्रभारी अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, प्रभारी कार्यकारी अभियंता (सांडपाणी व्यवस्थापन) राजेश दुफारे, कार्यकारी अभियंता सर्वश्री धनंजय मेंढुलकर, अनिल गेडाम,  विजय गुरूबक्षानी व दिलीप बिसेन आदी उपस्थित होते.
सदर प्रकल्प शहरातील नागरिकांना भेडसावणा-या सिवर लाईनच्या समस्या लक्षात घेवून दूरदृष्टीने तयार करण्यात आला आहे. त्याची योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडथळे येणार आहेत. अनेक ठिकाणी सिवर लाईनवर अतिक्रमण असल्याने ते अतिक्रमण काढण्याची कारवाई आतापासून सुरू करणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने झोनस्तरावरून कार्यवाही सुरू करण्यात यावी. याशिवाय ज्या प्रभागात काम करावयाचे आहे, त्या प्रभागातील संबंधित नगरसेवकांना प्रकल्पाची माहिती देण्यात यावी व आवश्यक ठिकाणी त्यांचे सहकार्य घेण्यात यावे, असे निर्देश यावेळी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.
गपूर शहरात उत्तर, मध्य आणि दक्षिण असे तीन सिवरेज झोन तयार करण्यात आले आहेत. या तिनही झोनमध्ये अनेक ठिकाणी सिवर लाईन खराब झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सिवर लाईन व चेंबर्स दुरूस्ती आणि देखभाल कामाचे प्रकल्प तयार करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत तिनही सिवर झोनमधील मल:निस्सारण शेवटपर्यंत सुव्यवस्थित व सुरळीत होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सदर कामाची आवश्यक निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे निर्देश स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.
नागपूर शहराची नॉर्थ (सतरंजीपुरा, आसीनगर, मंगळवारी), सेंट्रल (धरमपेठ, गांधीबाग, लकडगंज) आणि साउथ (लक्ष्मीनगर, हनुमाननगर, धंतोली, नेहरूननगर) या तीन झोनमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. या तिनही झोनमधील सिवर लाईनच्या दुरूस्ती व देखभाल कार्यांतर्गत एकूण ६० किमी ची पाईपलाईन बदलविण्यात येणार आहे. या संदर्भात तयार करण्यात आलेल्या प्रकल्पाची माहिती देताना सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी सांगितले की, तिनही झोन अंतर्गत कामे मंजुरीनंतर रीतसर तीन स्वतंत्र निविदा बोलावून करण्यात येतील. नियुक्त केलेल्या कंत्राटदारांमार्फत अस्तित्वातील व नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या सिवरलाईन व चेंबर्सचे संपूर्ण नकाशे तयार करून घेण्यात येतील. कामात गती आणि सुसूत्रता येण्यासाठी नियुक्त कंत्राटादाराला प्रत्येक प्रभागात ४ कामगार व एक सुपरवाईजर ची टिम देणे अनिवार्य राहिल. प्रत्येक झोनच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत दैनंदिन स्वरूपात देण्यात येणा-या मागणी पत्रकाप्रमाणे कंत्राटदाराकडून प्रभागनिहाय काम पूर्ण करून घेणे अनिवार्य राहिल, असेही त्यांनी सांगितले.

नागपुर विद्यापीठ के प्रोफेसर डॉ संजय ढोबले का अनूठा प्रयोग “अल्ट्रा वायलेट यूनिट”, लॉक डाउन के समय आया था विचार

नागपुर विद्यापीठ के भौतिक शास्त्र विभाग ने एक नया उपकरण बनाया है जिसका नाम है अल्ट्रा वायलेट यूनिट और इसे नागपुर मेडिकल हॉस्पिटल को डोनेट भी किया है।इस बात की जानकारी भौतिक शास्त्र विभाग के प्रोफेसर डॉ संजय ढोबले ने दी।

उन्होंने कहा के लॉक डाउन के समय उनके मन में विचार आया के कोरोना से मृत व्यक्ति के परिवार वालों को मृत देह के अंतिम दर्शन भी नहीं करने को मिल रहे और सिर्फ 4 मुनिसिपालिटी के व्यक्ति उसका अंतिम संस्कार कर रहे है।इसी लिए उन्होंने यह उपकरण बनाने का विचार किया जिसके माध्यम से आप किसी भी कोरोना मृत व्यक्ति के अंतिम दर्शन आसानी से कर पाएंगे।

डॉ संजय ढोबले ने यह भी बताया के इस उपकरण की टेकनोलॉजी के अनुसार यदि किसी कोरोना मृत व्यक्ति की प्लास्टिक पैक बॉडी रख दी जाए और 5मिनट के लिए लाईट चालू की जाए इससे कोरोना विषाणु अल्ट्रा वॉयलेट किरण से मर जाएगा और उसके बाद मृत व्यक्ति के परिवार के लोग उसके अंतिम दर्शन कर सकेंगे।आप मृत्य व्यक्ति को 2 मीटर की दूरी से श्रद्धा सुमन अर्पित कर सकेंगे।

उन्होंने बताया दरअसल अल्ट्रा वॉयलेट किरण की वेवलेंथ 210 – 280 नैनोमीटर विषाणु मर सकता है।इस उपकरण को बनाने में बहुत मुश्किलें आई लेकिन मुझे राष्ट्रीय संत तुकोजी महाराज विश्व विद्यालय के कुलगुरु डॉ संतोष चौधरी , सेवादान महाविद्यालय की डॉ निरुपमा ,दादा साहेब महापण्डित महाविद्यालय के डॉ नीलेश महाजन ने , व डॉ मनोज बालपांडे आदि ने बहुत मदद की इसके अलावा भी मुझे कई प्राचार्यों से मदद मिली ।

मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पंवार से विदर्भ और नागपुर स्वास्थ्य प्रणाली पर ध्यान देने का आग्रह करता हूं – भाजपा नेता बावनकुले

दरअसल दिनों दिन कोरोना के संक्रमण से लोग ग्रसित होते जा रहे हैं। आलम यह है कि अब ऐसी स्तिथि आग़ई है के ज्यादातर सरकारी व निजी अस्पतालों में आईसीयू बेड व जरूरी उपचारों के लिए मरीज़ को लंबा इंतजार करना पड़ रहा है या दर ब दर भटकना पड़ रहा है।इसी बात को लेकर भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने अपना बयान जारी किया जिसमें उन्होंने कहा कि- विदर्भ और नागपुर स्वास्थ्य प्रणाली कोविद को नियंत्रित करने में विफल रही है।

अब तो विदर्भ भी कोरोना का एक गढ़ बना हुआ है। नागपुर में भी कोरोना से हालात गंभीर है। भाजपा नेता चंद्रशेखर का यह भी कहना था कि – ऐसी स्तिथि देखते हुए मैं राज्य के मुख्यमंत्री उद्घव ठाकरे जी से यह आग्रह करता हूं के वो इस मामले को गंभीरता से लें।वरना लोगों में यह संक्रमण भयावह रूप ले लेगा और मृत्यु दर भी बढ़ जाएगा।

यहां पर एक बढ़ा कोविड सेंटर बनाने की जरूरत है ताकि बढ़ी संख्या में आईसीयू बेड, दवाईयां, वेंटिलेटर उपलब्ध हो सकें। जैसी सुरक्षा प्रणाली मुंबई व पुणे में की जा रही है वैसी ही ध्यान रखना होगा विदर्भ और नागपुर का । इसी विषय में उन्होंने मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्य मंत्री अजित पवार से आग्रह किया।

लॉकडाउन चा विषय आता संपला: पालक मंत्री राऊत

नागपूर:- शहरात कोरोना रुग्णांची संख्या पन्नास हजाराच्या वर गेलेली आहे, मृत्यु संख्या दरात कमालीची वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर सर्वत्र पुन्हा लॉकडाउन ची चर्चा होती, सर्वांस प्रशासनाद्वारे पुन्हा कडक लॉकडाउन लावले जाण्याची अपेक्षा होती, पण आठवडाभरात नागपुरात लोक डाऊन केला जाईल की नाही या विषयक घडामोडी पहाता याची शाश्वती कुणालाच नव्हती मात्र आज नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी घोषणा केली आहे की नागपुरात लॉकडाउन होणार नाही.

पालकमंत्री नितीन राऊत यांनी या विषयक बैठकीनंतर आज घोषित केले आहे की नागपुरात लॉकडाऊन होणार नाही, बैठकीत लॉकडाउन विषयक सर्व स्तरावर चर्चा बैठकीमध्ये झाली, जवळपास दोन तास बैठक झाली यातला पहिला महत्वाचा विषय बेडची कमतरता हा होता तद्विषयक उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली तर दुसरा विषय ऑक्सिजनचा सुलभ पुरवठा हा होता तर अन्य विषयांत कॉन्टैक्ट ट्रेसिंग व लॉकडाउन वर चर्चा झाली.

जिल्हा व पोलीस प्रशासन यांना जबाबदारी देत, लोकांमध्ये जागरूकता वाढण्यास प्रयत्नरत रहाण्यावर भर देण्यात येणार आहे. सद्य भितीची परिस्थिति निस्तरण्यावर प्रयत्न व्हायला हवेत कारण अजून या आजारावर कुठली लस आलेली नाही त्यामुळे अद्यापही सामाजिक अंतर, मास्क वापर, इम्युनिटी वाढवने, सॅनिटाईजेशन हेच यावर उपचार आहेत व यावरच भर देऊन काम करावे लागेल.

लॉकडाउन अजिबात करायचं नाही त्याचं कारण असं की ते लावून सामाजिक व आर्थिक प्रेशर वाढेल आणि त्या प्रेशर मध्ये पेशन्टही आणखी मोठ्या प्रमाणात येतीस असं सर्वांचेच याठिकाणी मत मांडलं गेलं आहे. जागतिक परिस्थितितही तज्ञांनी लॉकडाउन हा विषय अव्हेरला आहे. असे त्यांनी सांगीतले.

लॉकडाउन न लादण्याच्या या निर्णयाचे व्यापारी व किरकोळ विक्रेते यांनी स्वागत केले. तर सामान्य नागरिकांनी प्रशासनिक व आरोग्य सुविधांची तत्परता वाढली जावी ही अपेक्षा यावर व्यक्त केली.

Exit mobile version