जीवन सुरक्षित रखना जरूरी ,2 दिवसीय जनता कर्फ्यू को 100% सफल बनाने की जनता से विनती- विधायक कृष्णा खोपले

शहर में बढ़ते कोरोना संक्रमण को देखते हुए महापौर संदीप जोशी ने जनता से 2 दिवसीय जनता कर्फ्यू का आग्रह किया था। उसी को लेकर विधायक कृष्णा खोपले ने चर्चा की उनका कहना था के कोरोना संक्रमण के बढ़ते मामलों को देखते हुए एक बैठक भी हुई थी जिसमें गृह राज्यमंत्री अनिल देशमुख व पालक मंत्री नितिन राउत ने और बाकी सभी ने अपने अपने विचार व्यक्त किए।कई व्यापारी संगठनों ने और भी अलग अलग संगठनों से पत्र भी आए थे कर्फ्यू को ले कर सभी अपनी राय व्यक्त कर रहे थे।

इसके साथ ही महापौर संदीप जोशी ने शनिवार व रविवार को 2 दिवसीय जनता कर्फ्यू का जनता से आग्रह किया था। जिससे जनता भीड़भाड़ में जाने से बचे।व सोशल डिस्तंसिंग का पालन भी हो। उन्होंने जनता से आवाहन किया के वो इस जनता कर्फ्यू को सफल बनाएं

कुटुंबासाठी ‘जनता कर्फ्यू’ स्वयंस्फूर्तीने पाळा !

गपुरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी किमान दोन दिवस आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी ‘जनता कर्फ्यू’चे पालन स्वयंस्फूर्तीने करा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, जनता कर्फ्यू म्हणजे जनतेने स्वयंस्फूर्तीने ठेवलेला बंद. ह्या शहराचे आरोग्य ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवस का होईना, आपल्या वागण्याने जर या संक्रमणावर ब्रेक लागत असेल तर आपण ते या शहरासाठी करायलाच हवे. शहरातील सर्व जनप्रतिनिधींच्या आग्रहाखातर नागपूर महानगरपालिकेने ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले. जनता कर्फ्यू म्हणजे स्वयंशिस्त पाळणे होय.

त्यामुळे हे बंद राहील का, ते बंद राहील का, पोलिसांचे दंडे पडतील का, मनपाकडून दंड ठोठावला जाईल का हे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आपण स्वत:हून दोन दिवस घराबाहेर पडणार नाही, असा प्रण करणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या कुटुंबाची चिंता असेल, काळजी असेल तर जनता कर्फ्यू पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जनता कर्फ्यू’दरम्यान केवळ वैद्यकीय सुविधा आणि औषधींचे दुकाने वगळता काहीही सुरू राहणार नाही, याची काळजी व्यापाऱ्यांनी घ्यायची आहे.

अनेक व्यापारी संघटनांनी आपण जनता कर्फ्यू पाळणार असल्याचे पत्र आपल्याला दिले असल्याचेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. कोरोनाशी लढा अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने आणि कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने जनता कर्फ्यू यशस्वी करणे आवश्यक आहे. यासाठी जनप्रतिनिधींनीही जनतेला उद्युक्त करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांना कुठलिही अडचण येणार नाही :-

जनता कर्फ्यूदरम्यान ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत, त्यांना कुठलीही अडचण येणार नाही. त्यांनी आपले प्रवेशपत्र सोबत बाळगावे, असे महापौरांनी सूचीत केले आहे.

News Credit To NMC

ऑक्सी मिटर जनजागृतीसाठी आम आदमी पार्टीचे नागपूरात अभियान

नागपूर:- शहरात व ग्रामीण परिसरांत ऑक्सीजन पातळी तपासणी व ऑक्सि मिटरबाबत जनजागृति व्हावी या उद्देश्याने एक अभिनव अभियान आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने राबवत आहेत.

कोरोना प्रसार रोखथामासाठी जनजागृतीसाठी आम आदमी पार्टी नागपूरचे कार्यकर्ते थेट जनतेशीच संपर्क साधत आहेत. शहरात कोरोना वाढ चरम पदावर आहे आणि यामध्ये आरोग्य यंत्रणा ही कुठेतरी अडखळत आहे, त्यास हातभाराकरिता आणि प्रसाराचा वेग पाहता पक्षप्रमुख व दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितल्याप्रमाणे ऑक्सिमिटर वापर व ऑक्सिजन पातळी तपासणी गरजेची असल्याने त्यास अनुसरून कार्यकर्ते घरोघर तशी ऑक्सिजन पातळी तपासत आहेत ज्यायोगे कुणाची पातळी कमी आढळताच त्यास योग्य आरोग्य सुविधा उपचारांचे निर्देश दिले जाऊन जीव वाचविले जाऊ शकतात.

याच उद्देशाने घरोघरी जाऊन ऑक्सिमिटर वापरत ऑक्सिजनची पातळी तपासणी केली जात आहे, या पद्धतीने सुरू हि मोहिम एक चांगला उपक्रम ठरतो आहे.

आजही ३५३ नागरिकांस मास्कचा दंड: ११ दिवसांत ६४४२ कारवायांपश्चातही लोक जुमानत नाहियत!

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (१८ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ३५३ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ७६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ६४४२ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. १५,८०,०००/- चा दंड वसूल केला आहे.

नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे.

तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मास्क न घातल्याबददल रु ५००/- दंड आकारण्यात येत आहे.लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ३९, धरमपेठ झोन अंतर्गत ४१, हनुमाननगर झोन अंतर्गत २४, धंतोली झोन अंतर्गत ४२, नेहरुनगर झोन अंतर्गत १६, गांधीबाग झोन अंतर्गत २०, सतरंजीपूरा झोन अंतर्गत २७, लकडगंज झोन अंतर्गत ११, आशीनगर झोन अंतर्गत २६, मंगळवारी झोन अंतर्गत १०५ आणि मनपा मुख्यालयात २ जणांविरुध्द शुक्रवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

आतापर्यंत लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ६६७, धरमपेठ झोन अंतर्गत १२८९, हनुमाननगर झोन अंतर्गत ५८८, धंतोली झोन अंतर्गत ७१४, नेहरुनगर झोन अंतर्गत ३९५, गांधीबाग झोन अंतर्गत ४११, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ४००, लकडगंज झोन अंतर्गत ३७७, आशीनगर झोन अंतर्गत ६७५, मंगळवारी झोन अंतर्गत ८७८ आणि मनपा मुख्यालयात ४८ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.

लकड़गंज में SAW मिल में लगी भयानक आग , कुल 20 फायर टेंडर्स लगे आग बुझाने में

यह घटना गुरुवार सुबह को घटित हुई दरअसल नागपुर के लकडगंज इलाके में SAW मिल में भीषण आग लग गई।सूत्रों के अनुसार यह भी बताया जा रहा है के वहां पर मिल के कुछ वर्कर्स मौजूद थे हालांकि सिर्फ एक वर्कर सामान्य रूप से घायाल हुआ है।वहां चीफ़ फायर ऑफिसर राजेन्द्र उचाके भी उपस्थित थे। फिलहाल मिल मालिकों से कुल आर्थिक क्षति का अनुमान लगाया गया।उनका कहना है के लाखों का नुकसान हुआ है ।

वैसे अभी आग लगने का सटीक कारण सामने नहीं आया है।फायर ब्रिगेड के लोग आग को बुझाने के लिए अपनी पूरी कोशिश कर रहे थे लेकिन आग इतनी भयानक थी के दूसरे फायर स्टेशन जैसे कल्मना,सक्करदरा व सिविल लाइंस से और फायर टेंडर्स को इस कार्य में लगाया गया। कुल 20 फायर टेंडर ने 3 घंटे में आग पर नियंत्रण पाया ।

सर्दी खांसी या बुखार को नज़रअंदाज़ ना करें,तुरंत उपचार करवाएं और कोरोना से छुटकारा पाएं – डॉ समीर अरबट

दरअसल शहर में दिनों दिन कोरोना मरीजों की संख्या बढ़ती जा रही है इसके साथ ही सरकारी व प्राइवेट हॉस्पिटल्स में भी मरीजों की तादात बढ़ गई है।

वर्तमान स्तिथि को देखते हुए क्रीम्स हॉस्पिटल के मेडिकल डायरेक्टर डॉ समीर अरबट ने स्वास्थ्य से जुड़े कुछ सुझाव नागरिकों को दिए – 

“उनका कहना था के यदि किसी मरीज़ को मौसमी सर्दी खांसी या बुखार है।या किन्हीं कारणों से उसे स्वास्थ्य ठीक नहीं लग रहा है तो ,वह व्यक्ति घर पर ही आराम करे और साथ ही अपने स्वास्थ्य सलाहकार या निकटतम स्थित हॉस्पिटल से संपर्क कर के तुरंत अपना उपचार शुरू करवाए । ” 

आगे डॉ समीर अरबट ने यह भी कहा के ” यदि आप पहले से ही बीमार हैं तो ऐसी स्तिथि में बाहर घूमना आपको कोरोना संक्रमण की चपेट में ना ला दे ” वैसे आजकल डिजिटल टेक्नोलॉजी इतनी आगे बढ़ गई है कि आप घर बैठे बैठे भी वीडियो कॉल के जरिए डॉक्टर से परामर्श ले सकते हैं। 

किन्तु सबसे ज्यादा जरूरी यह है के आप समय रहते उपचार करें ताकि आपको कोई बड़ी समस्या का सामना ना करना पड़े।

सर विश्वेश्वरय्या औद्योगिक राष्ट्रीय संस्थेच्या काढलेल्या १७० कर्मचा-यांचे आंदोलन

नागपूर:- सर विश्वेश्वरय्या औद्योगिक राष्ट्रीय संस्थे (वि एन आय टी) द्वारे नव्या एजंसीचे कंत्राट आल्याने शहरातील माटे चौकात वि एन आय टी गेटसमोर जय जवान जय किसान संघटनेद्वारे 170 कर्मचाऱ्यांच्या बडतर्फी रद्द करण्याबाबत आज आंदोलन करण्यात आले.

वि एन आय टी तील निवड समिती आणि प्रशासनाने याची दखल घेऊन याबाबत योग्य ती कारवाई शिघ्रतेने न केल्यास हे आंदोलन अधिक तिव्र करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.

संघटनेचे प्रवक्त्यांनी ही गेटमीटिंग निदर्शक म्हणून, इशा-यादाखल असल्याचे माध्यमांस सआंगितले, उद्या दुसऱ्या दिवशी श्रम आयुक्तां सोबत संघटनेची या विषयावर बैठक होणार आहे व बडतर्फ सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांचेच बाजूने निकालाचीही अपेक्षा असल्याचे सांगीतले, व्हि एन आईटी मैनेजमेंट कुणाचे दबावात काम करत असे निर्णय घेत आहे की आजच्या या महामारी प्रसार काळाची सर्वांची परिस्थिती आधीच फार गंभीर आहे, कोरोनामुळे श्रीमंत पासून गरिबांपर्यंत हाताला काम नाही,आधीच बेरोजगारी आपल्या चरम पदावर आहे पगार नसलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे मात्र याच काळात व्हीएनआयटी १७० कर्मचा-यांस वा-्यावर सोडत आहे संस्था प्रशासन दखल घेत नसल्यास हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला, सदर संस्था ही केंद्र सरकारचे अखत्यारीत येते, राज्याचे गृहमंत्री ही आमचे पाठी असल्याचे त्यांनी आम्हाला कळवले आहे व संपूर्ण राष्ट्रवादी या आंदोलनात संघटनेपाठी राहील व न्याय मिळेपर्यंत पाठपुराला राखील असे यावेळी प्रवक्त्यांनी सांगीतले

नागपुरात शनिवार आणि रविवार जनता कर्फ्यु: महापौर जोशी

नागपूर: शहरात वाढता कोरोनाचा फैलाव, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पहाता या महामारी चा प्रसार रोखण्यासाठी जनता कर्फ्यू शिवाय पर्याय नाही असे मत सार्वत्रिक होत असतानाच आज महापौरांनी शनिवार व रविवार दि १९ व २० रोजी नागपुरात जनता कर्फ्यू पाळावा लागेल असे आवाहन आज जनतेला केले आहे. वार्ताहरांशी बोलताना त्यांनी यासंबंधीच्या आज झालेल्या आढावा बैठकीचा हवाला दिला.

ते म्हणाले की मनपातील पदाधिकारी व माननीय आयुक्तांसमवेत ही बैठक झाली, यात जनप्रतिनिधींच्या लॉकडाउनच्या मागणीवर विचार करण्यात आला तद्नुसार कर्फ्युचे महत्व मांडले गेले मात्र आयुक्तांचे मत पूर्णपणे याविरोधी होते, रोगाचा प्रसार गंभीर प्रमाणात पसरल्यामुळे कर्फ्युत रुग्णांच्याच आरोग्यविषयक सेवांत मिळवण्यात अडचणी वाढतील याशिवाय लॉकडाऊनचा अधिकार राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्याने त्यांच्याशी याबाबत चर्चा करून शनिवार आणि रविवार असा नागपुरात स्वयंस्फुर्त जनता कर्फ्यू लोकप्रतिनिधींनी ठरल्यानुसार येत्या शनिवार रविवार व त्यापुढील शनिवार-रविवारीही पाळण्यात येणार आहे, त्या पश्चातही पुढे गरज भासल्यास शनिवार रविवार असाच कर्फ्यु ठेवला जाईल मात्र तत्पूर्वी आजच्या बैठकी प्रमाणेच बैठक घेऊन त्याविषयी निश्चित काय ते ठरवण्यात येईल.

याखेरीज शहरातील आरोग्य यंत्रणेतील प्रभांवाविषयक चर्चाही आजच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आरोग्य सुविधांचा पुरवठा तसेच आरोग्य यंत्रणेत ४१ नवीन डॉक्टर्स रुजू होत आहेत, सर्व शासकी रूग्णालयांत खाटांची उपस्थिती वाढण्यावर यंत्रणेत भर दिला जाणार आहे, ६३७ खाजगी रुग्णालयांनाही नोटीस जाने प्रारंभ झाल्याने त्यांच्याकडील बेडची उपलब्धताही वाढू लागली आहे अशा सकारात्मक बातम्या नागपूरच्या दृष्टीने आजच्या बैठकीत लाभल्या आहेत.

कोवॅक्सिन या भारतीय लसीची नागपुरात चाचणी दुस-या टप्प्यात

नागपूर:- कोरोना या महाभयंकर आजाराचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी त्यावर प्रतिबंधक लस संशोधनाचा जगभरात प्रयत्न चालू आहे, भारतातही कोवॅक्सिन ही लस सर्वत्र चाचणीच्या टप्प्यात आली आहे, नागपुरातही तिची प्रथम चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे तर आता दुसऱ्या टप्प्यातील चाचणीही नागपूरात सुरू झाली आहे.

१२ ते ६५ वयोगटातील ५० व्यक्तिंवर ही मानवी चाचणी केली जाणार आहे. यात २२ महिला तर २८ पुरूषांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात २२ व्यक्तींवर ही चाचणी यशस्वीपणे केली गेलीय तर त्याअंतर्गतचे, पश्चातचे निकालही सकारात्मक असे भेटलेले आहेत.

भारत बायोटेक, एन आय सी पुणे व आय सी एम आर यांच्या संयुक्त विद्यमाने कोवॅक्सिन मानवी चाचणीचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झालेला आहे आणि तो यशस्वी होताना दिसत आहे. नागपूरातील सेंटर मध्ये पहिल्याच दिवशी लावण्यात आलेल्या ५० लोकांपैकी सर्वांनाच हा डोस लावल्यानंतर कोणालाही काही त्रास झाला नाही, आता दुस-या डोसची परवानगी शासनाने दिलेली आहे, भारतात ८ सेक्टर मधे ३८० लोकांना हि वॅक्सिन लावली जात आहे, नागपूरात पैकी ५० वर ही चाचणी केली गेली. यात ७ मुलं तर ५५ वयोगटात ८ जेष्ठ नागरिक आहेत, लस टोचणीपश्चात कुणालाच कसल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही तर हा सुरक्षित वाटतो आहे.

दुसऱ्या टप्प्यातील पहिला डोस झाल्यानंतर दुसरा डोस साठी २८ दिवसानंतर सदर नागरिकांस बोलवण्यात येणार आहे, त्यांचे रक्ततपासण्या केल्या जातील, त्यावरून शरिरात उत्पन्न एंटिबॉडीज पाहिल्या जातील व वॅक्सिन ची तिसरी चाचणीस प्रारंभ केला जाईल.

दुस-या फेजप्रमाणेच तृतीय टप्पाही तितकाच कालावधी घेईल तो यशस्वी ठरल्यास जानेवारीत पहिल्या आठवड्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता बळावेल असे केंद्राचे अधिका-यांनी सांगीतले

नागपुर पुलिस व मनपा, शहर में सोशल डिस्टेंसिंग बनाए रखने के लिए अतिक्रमणों पर कर रही है कार्यवाही

दरअसल नागपुर शहर में कोरोना के बढ़ते प्रसार को देखते हुए, सामाजिक दूरी सुनिश्चित करने के लिए अतिक्रमणों को हटाने की कार्यवाही शुरू कि गई है।

नागपुर पुलिस ने यह कार्यवाही की शुरुआत की है और आगे भी शहर भर में जहां जहां सड़कों पर छोटे वाहन या ढेला गाड़ी,गुमटियों आदि का फैलाव है वहां महानगर पालिका की मदद से अतिक्रमण हटा कर सोशल डिस्तंसिंग की तर्ज पर सुनिश्चित दूरी पर रखा जाएगा।यह कदम शहर में बढ़ते कोरो ना संक्रमण को देखते हुए लिया जा रहा है ताकि लोगों में उचित शारीरिक दूरी बनी रहे। और वायरस का खतरा कुछ कम हो।

Exit mobile version