आता हजार ऐवजी ₹१० हजार दंड

नागपूर:- आर्थिक प्रणाली पुन्हा रुळावर आणण्यासाठी कोविड -१९ विषयक च्या केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करत काही अटींवर संचारबंदीत शिथिलता देण्यात आली होती. दुकान उघडण्याचे, बंद करण्याचे वेळोवेळी टाइम टेबलही निश्चित केले गेले आहे. दुकानदार व ग्राहकांचे मास्क परिधान करणे, सोशल डिस्टंसींग पाळणे, व ग्राहक गेल्यानंतर, सॅनिटाईजेशन, स्वच्छता करणे अनिवार्य केले गेले आहे, परंतु सर्व मार्गदर्शक सूचनांचे उघडपणे उल्लंघन केले जात असल्याचेच सर्वत्र निदर्शनास येत आहे.

अशा नियमबाह्य वागणूक असणा-या दुकानदारांविरूद्ध कठोर पावले उचलत मनपा प्रशासनाने स्वच्छता उपायुक्त ते निरीक्षक, एनडीएस जवान, पोलिस निरीक्षक व वरिष्ठ अधिकारी यांना कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. अधिकारांचा वापर करून शहरातील विविध बाजारपेठांतील 56 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आणि 3 लाख 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

जन्मदिन नहीं मनाएंगे उध्दव ठाकरे

मुंबई: राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कोरोना संकट के मद्देनजर इस वर्ष अपना जन्मदिन नहीं मनाने का महत्वपूर्ण निर्णय लिया है। “मैं कोविड के योद्धाओं को जन्मदिन में मिलने वाली सारी शुभकामनाएं समर्पित कर रहा हूं,” उन्होंने कहा।

27 जुलाई को उनका जन्मदिन है। मुख्यमंत्री के रूप में कार्यभार संभालने के बाद का ठाकरे का यह पहला जन्मदिन है। इसलिए नेता का यह जन्मदिन निश्चित रूप से शिवसैनिकों के लिए एक बड़ा मौका है। ठाकरे को जन्मदिन की शुभकामना देने के लिए हर साल शिवसैनिक और शुभचिंतक उनके मातोश्री निवास पर इकट्ठा होते हैं। हालांकि, मौजूदा स्थिति को देखते हुए, उद्धव ठाकरे ने समय रहते इस संबंध में अपील की है।

‘मैं जन्मदिन नहीं मनाउंगा इसलिए किसी को भी कार्यालय या निवास पर मिलने और बधाई देने के लिए जोर नहीं देना चाहिए। साथ ही पुष्पमाला, फुलों के बजाय मुख्यमंत्री सहायता कोष में उदारता से दान किया जाना चाहिए। नियमों का पालन करते हुए स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन किया जाना चाहिए। उन्होंने शिवसैनिकों और शुभचिंतकों से अपील भी की है कि वे कहीं भी होर्डिंग, पोस्टर न लगाएं और न ही भीड़ लगाने की कोशिश करें।

पिछले 4 महीनों से, राज्य सरकार नागरिकों और गैर-सरकारी संगठनों की भागीदारी से करोना की लड़ाई लड़ रही है और इन प्रयासों के कारण कुछ अच्छे परिणाम देखने को मिल रहे हैं। कोरोना का खतरा कम नहीं हुआ है, उल्टे अब हमें अधिक सतर्क रहना होगा और नियमों का पालन करना होगा, उन्होंने आवाहन किया, “जन्मदिन के अवसर पर, हमें चिकित्सा विशेषज्ञों के मार्गदर्शन में सार्वजनिक स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन करना चाहिए, बड़ी मात्रा में रक्त और प्लाज्मा दान करें।”

अजित पवार, फड़णवीस का जन्मदिन भी सादगी से मनाया गया: राज्य के उप मुख्यमंत्री अजीत पवार और विपक्ष के नेता देवेंद्र फड़णवीस का भी 22 जुलाई को जन्मदिन था। कोरोना की स्थिति को देखते हुए, दोनों नेताओं ने बिना किसी समारोह के अपना जन्मदिन मनाया। उन्होंने भी पहले ही ऐसी अपील कर दी थी। शुभचिंतकों और कार्यकर्ताओं ने सोशल मीडिया के जरिए उनका अभिवादन किया।

ब्रेकिंग: खापरीत मालगाडी डिरेल

नागपूर: आत्ताच मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार खापरी रेल्वेस्थानक आऊटर परिसरात सायंकाळी ६:४५ वाजताचे दरम्यान मालवाहक रेल्वेगाडीच्या ३ वॅगन्स रूळावरून उतरल्या मात्र या अपघाताने मुख्य लाईनचे कुठलेही नुकसान झालेले नाही तसेच रेल्वे वाहतुकीवर कसल्याही प्रकारचा व्यत्यय अथवा परिणामाची यामुळे शक्यता नाही.अपघाताची वार्ता कळताच रेल्वेच्या अजनी ब्रेक डाउन चमुवतीने परिस्थिति सुस्थापित करण्याचे कार्यही तत्परतेने सुरू करण्यात आले व लवकरच ते पुर्ण होण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली

Nagpurian demand for Chinese Rakhi to be boycotted this festive season

Nagpur:- As Rakhi’s festive season is all set to come next month, we are seeing the industry having the same items. One of the most famous products sold this season is the Rakhis. Most of these, however, come from the Chinese market, and were popular in the local market.

But with the recent announcement for a ban on Chinese goods in the country following the death of 20 brave Indian soldiers in the border region, the Nagpurians now want to boycott the Chinese rakhis.

The movement has been laughed at by the body called All India Traders Confederation (CAIT). It has come out to take the anti-Chinese feeling by calling on customers to say no to Chinese goods and accept Indian ones.

We have seen the China made Rakhis and other items popular in the city over the last few years. All items like Rakhi, pearls, foam, drops, decorative Thali and thread to name an afew are gaining popularity in the Indian market as stated in the Nagpur Live news.

Now, like Mr. B.C.Bhartia and Mr. Praveen Khandelwal who are the city’s National President & Secretary General of CAIT, we will ban Chinese goods on our market. They have emerged as a veiled blessing for the local economy, as they are available at low cost.

With the ban, local craftsmen and other labor will get a big sigh of relief and work. The advent of Chinese Rakhis had affected both the unqualified women to semi-skilled worker in the region. Thus the Nagpurians believe this festive time should be boycotted by Chinese Rakhis.

जय श्री राम: पवारांना पाठवू १० हजार पत्रे

नागपूर:- हरिहर मंदिर परिसरात शुक्रवार रोजी सकाळी १० वा. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे शरद‌ पवार यांचा निषेध म्हणून त्यांना “जय श्री राम” ओळी लिहिलेली १० हजार पोस्टकार्डे लिहून पाठवण्याचा आगळावेगळा असा अभिनव निषेध उपक्रम पूर्व नागपुर भाजपचे आमदार कृष्णा खोपड़े यांचे मार्गदर्शनात राबविण्यात येणार आहे.

आगामी ५ ऑगस्ट रोजी राममंदिर निर्माण भुमि पुजनाचा दिमाखदार सोहळा अयोध्येत आयोजित केला जाणार आहे, यानुषंगे सोशल मीडिया वर घरोघरी दिप प्रज्वलन वगैरे विवीध बाबींतून सर्वत्र हर्षोल्हास दिसतो आहे पण तत्पुर्वीच यावर राष्ट्रवादी कांग्रेस संस्थापक अध्यक्ष शरद‌ पवार यांनी “राम मंदिर बांधून कोरोना जाईल का?

असे विधान करत या प्रसंगास महत्व व तसे देणा-यांचे कुतूहलास ब्रेक लावला, अनेकांनी यासाठी सोशल मिडियायावर त्यांचा खरपूस समाचार घेतलेला आहेच तर राजकीय क्षेत्रातील व्यक्तिंनी या जेष्ठ जाणत्या नेतृत्वाकडून अशी अपेक्षा नव्हती, असाच सुर दर्शविला आहे, याविरोधात भाजपा वतीने ठिकठिकाणी असा निदर्शनाचा उपक्रम राबविला जाणार आहे.

उपक्रमाकरिता पक्षाचे कार्यकर्ते व जनसामान्यांसही जास्तितजास्त संख्येने यात सहभाग घेण्यास आवाहन केले जात आहे, सोशल डिस्टेंस पालन करत घरूनच पत्र लिहून आणणा-यांचीही पत्रे यात समाविष्ट केली जातील.

नागपूरात कोरोना रूग्णांस बेड कमी पडणार?

नागपूर:- समर्पित कोविड रुग्णालयांत ३००० पेक्षा जास्त खाटांची क्षमता असूनही, पॉजिटिव्ह रूग्णांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी काही तास अवधि लागत आहेत. असे तर नाही की शहरात रुग्णांसाठी बेड कमतर पडताहेत, परंतु जिल्हा प्रशासनाने बेड क्षमतेच्या जवळपास ५०% चा वापर अद्याप केलाच नाहीय.

कोविड -१९ उपचारासाठी घोषित सुविधांच्या आणि सध्या उपलब्ध असलेल्या विश्लेषणातून असे दिसून आले की ३ कोविड -१९ रुग्णालयांच्या सेवांचा अद्याप वापर झाला नाही.शासकीय मेडिकल हॉस्पिटल, इंदिरा गांधी रूग्णालय आणि एम्स हेच रुग्णांचा संपूर्ण भार सहन करीत आहेत, जो दररोज वाढताच आहे. या हॉस्पिटलमध्ये मिळून सुमारे १२०० बेड आहेत.

पैकी किमान ३५० एकतर आयसीयू किंवा एचडीयू बेड आहेत ज्याचा उपयोग सामान्य रुग्णांसाठी होऊ शकत नाही. या ३ रुग्णालयांव्यतिरिक्त, जिल्हा प्रशासन आणि केंद्राच्या रॅपीड रिस्पॉन्स संघाने (आरआरटी) ३ विश्वस्त-रुग्णालयांमध्ये १३२० बेड असलेल्या कोविड -१९ उपचार सुविधेची पाहणी, मंजूरी आणि नियुक्ती केली होती.

यात ६०० बेड असलेले लता मंगेशकर हॉस्पिटल (एलएमएच), शालिनीताई मेघे मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (६००) आणि सीआरपीएफ हॉस्पिटल (१२०) यांचा समावेश आहे. मात्र सध्या, यापैकी कोणत्याही हॉस्पिटलचा उपयोग केला गेलेला नाही.

आमदार निवासमधील एकमेव कोविड केअर सेंटर (सीसीसी), जेथे निदान झालेल्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत, जवळजवळ पूर्ण भरले आहे. नागपुरातील ८५% पेक्षा जास्त रूग्ण हे लक्षणग्रस्त असल्याचे आढळले आणि त्यांचेवर सीसीसीमध्ये योग्य उपचार केले जातायत. परंतु, प्रशासनाने अद्याप एमएलए निवास सोडून इतर कोणत्याही ठिकाणी या सुविधेचा विकास केलेला नाही.

प्रत्येक तहसील मुख्यालयात सीसीसी घेण्याची योजना अद्याप प्रत्यक्षात आली नाही. जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितले की प्रत्येक तहसील मुख्यालयाने सीसीसी सुविधा विकसित केली आहे परंतु रूग्णांना दाखल करण्यासाठी प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. वास्तविक नागपूर ग्रामीणमधील सर्व रुग्ण सध्या शहरातील ३ शासकीय रुग्णालयात दाखल आहेत.

तज्ञांचे मते, जिल्हा प्रशासन एलएमएच आणि शालिनीताई मेघे मेडिकल कॉलेज येथे समर्पित कोविड हॉस्पिटल सुरू करण्याची वेळ आली आहे. १३ तहसीलांत विकसित झालेल्या सीसीसी त्वरित सुरू करायला हव्यात आणि महापालिकेने शहरात अधिक सीसीसी विकसित केल्या पाहिजेत.

पालकमंत्री डॉ.नितीन राऊत म्हणाले की, सर्व उपलब्ध व राखीव सुविधांचा वापर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले जातील. आम्ही प्रत्येक रूग्णाला योग्य रूग्णालयात दाखल करण्याची सुविधा मिळवून देऊ आणि बहुतेकांवर सीसीसीमध्ये उपचार केले जातात,
नाशिक, औरंगाबाद आणि सोलापूरसारख्या अनेक शहरांत ३००० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. संशयितांनाही घरी विलग ठेवण्याची परवानगी आहे. नागपुरात यापैकी कोणत्याही सेवांना परवानगी नाही.

विशेष म्हणजे २२ जुलै रोजी प्रसिद्ध कोविड -१९ रूग्णांच्या उपचारासाठी अद्ययावत कोविड -१९ ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये असे म्हटले आहे की, विलगीकरणाची सुविधा असल्यास सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर घरी उपचार केले जाऊ शकतात.

या सुधारित धोरणात असेही सूचित केले गेले आहे की सीसीसींनी केवळ ३ लक्षणांनुसार (ए, बी, आणि सी) तीनही गटातील सौम्य रूग्णांवर उपचार केले पाहिजे आणि केवळ मध्यम व गंभीर रूग्णांना समर्पित कोविड रुग्णालयात दाखल करावे.

AIIMS Nagpur ‘develops’ smart wristband to track positive and suspect patients with coronavirus

All India Institute of Medical Sciences (AIIMS), Nagpur in partnership with IIT Jodhpur and IIT Nagpur have indigenously built and developed a model for successful tracking and monitoring of positive and suspect COVID patients.

This system is in the form of a smart wristband designed to solve the limitations of tracking and monitoring of any current online mobile applications.

The current apps rely on the quarantined person continuing to use cell phones and on the availability of secure internet connections.

The existing mobile apps also use GPS or cell tower triangulation methods to track location with accuracy that can sometimes vary up to a radius of 1.5 to 2 kilometers.

Besides tracking the movement of the quarantined person, monitoring their symptom, which in the current apps relies only on subjective self-assessment of the user, is also important.

“The latest app will provide free mobile activity using a geofencing system that will provide a real-time warning to any violation in the quarantine region,” said Dr. Prathamesh Kamble, Assistant Professor of Physiology at AIIMS Nagpur.

Furthermore, this wristband will provide real-time, objective and reliable data on the wearer’s vital factors such as temperature, pulse rate, respiratory rate, and oxygen saturation, so that the person in quarantine will receive a health alarm to help them seek early medical assistance.

Such data will be collected and stored on the cloud to enable remote monitoring by health care staff.

The technology is developed by the IIT Nagpur city-based professionals Dr. Mayur Parate and Dr. Ankit Bhurane. This device will function on a technology that is more efficient than the GPS system, Dr. Mayur said.

स्वत:स सुधारा अन्यथा कर्फ्युसह लॉकडाऊन: मुंढे

नागपूर:- गेल्या कैक महिन्यांपासून देशातील समस्त जनता वाट पाहतेय की कधी एकदा या कोरोनापासून कायमची मुक्ती मिळेल, व आधीप्रमाणे सहज जिवन जगाया मिळेल परंतु जोपर्यंत सर्वसामान्य जनता स्वत: नियमांचे काटेकोर पालन करत नाही तोपर्यंत आपण कोरोनापासून कसे मुक्त होऊ, जर सरकार घरातच रहा, सामाजिक अंतराचे अनुसरण करा म्हणत असेल व आपण जर का सामाजिक अंतराचे अनुसरण करत नसू तर? जनतेनेही नियमांचे पालन केले पाहिजे, परंतु असे होत नाही.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की नागपुरात कोरोणा मृत्यूची संख्या वाढली आहे, सर्वसामान्य लोक नियम पाळत नाहीत आणि रोगाची अजूनही लपवणूक करताहेत ज्यामुळे नागपुरात आकडेवारी वाढत आहे, तरी येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

पण याच वेगाने आंकड़े वाढत राहिल्यास येथे 10 हजाराहून अधिक रुग्ण व्हायला जास्त वेळ लागणार नाही, आणि जर हे असेच चालू राहिले तर मी केवळ लॉकडाउनच करणार नाही तर कर्फ्यू देखील लावणार आहे. दुकानांत 5 ऐवजी 10 लोक वावरत आहेत, मी स्वत:च हे पाहिले आहे, पदपथांवर गर्दी आहे, ऑटो रिक्षांना परवानगी नाही, तरीही ते अंदाधुंदपणे सुरू आहेत. एकाऐवजी मोटारसायकलवर दोन ते तीन लोक असतात, मास्कचा वापर केला जात नाहीय.

आता आगामी लॉकडाउन 14, 15 दिवसांचा असेल आणि लोकांना 2/3 दिवस आगाऊ माहिती दिली जाईल. लॉकडाउन झाल्यास कुणीच घराबाहेर पडू शकणार नाही. नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत नागपूरकरांना ही सूचना दिली आहे.

बेजबाबदार वागणूकच ठरणार पुन्हा लॉकडाउनसाठी कारणीभूत

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांना वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र या आवाहनाला अपेक्षेप्रमाणे शहरातील व्यापारी आणि नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. दुकानदारांकडून सम आणि विषम तारखांचे पालन न करणे, मास्कचा वापर न करणे, दुकानांमध्ये गर्दी होउ देणे अशी बेजबाबदार वागणूकच शहरात पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे, असा सूचक इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.

कोरोनाच्या संदर्भात नागरिक आणि व्यापा-यांनी नियमांचे पालन करावे यासंदर्भात जनजागृतीसाठी महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी (ता.२१) धरमपेठ झोन अंतर्गत बाजाराचा दौरा केला. यावेळी त्यांच्या सोबत धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेवक प्रमोद कौरती, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अंबाझरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय करे, व्यापारी आघाडीचे तुषार कोठारी, अजय शर्मा, गोपाल बावनकुळे, सागर जाधव, विजय डोंगरे, योगेश पाचपोर, मनोज पोद्दार आदी उपस्थित होते.

शंकरनगर चौकातून महापौरांनी दौ-याला सुरूवात केली. वेस्ट हायकोर्ट रोड, लक्ष्मीभूवन चौक, गोकूलपेठ बाजार, रामनगर परिसर या संपूर्ण भागात फिरून महापौर संदीप जोशी यांनी कोव्हिड-१९ संदर्भात शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले. दुकानांसंदर्भात सम आणि विषम तारखांच्यांच्या नियमांचे पालन करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले. कोव्हिड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने स्वत:सह इतरांच्या आरोग्याचा विचार करून सर्व नियमांचे पालन करावे. अन्यथा लॉकडाउनला सामोरे जावे, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे.

नियमांचे उल्लंघन करणा-या दोन दुकानांवर कारवाई

जनजागृती दौ-यादरम्यान महापौरांव्दारे नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असतानाच लक्ष्मीभूवन चौकातील मंगलकर ज्वेलर्स येथे ग्राहकांची गर्दी दिसून आली. कोणत्याही प्रकारचे शारिरीक अंतर राखले जात नसल्याचे दिसून येताच महापौर संदीप जोशी यांनी स्वत: ज्वेलर्सच्या दुकानात जावून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले व नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल सदर मालकाकडून दंड वसूल करण्याचे निर्देश उपद्रव शोध पथकाला दिले.

याशिवाय गोकुलपेठ ते राम नगर मार्गावरील दुकानांच्या ओळीत सम व विषम तारखांचे उल्लंघन करून तसेच फुटपाथवर अतिक्रमण करून दुकान पुढे आणलेल्या मिल्टन गिफ्ट अँड टॉय शॉपवरही कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. महापौरांच्या निर्देशानुसार पथकाद्वारे दोन्ही आस्थापनांकडून पाच हजार रुपये दंड वसूल केला. तसेच फुटपाथवर असलेले मिल्टन गिफ्ट अँड टॉय शॉपचे साहित्यही जप्त केले.

Nagpur entrepreneur sponsors red zone police station sanitation

Nagpur:- The Pachpaoli Police Station, located in the North Nagpur Containment Zone, was sanitized with the aid of a private company to ensure the health of personnel fighting against the Covid-19 spread.

City police took a fresh start on the first day of the third lockdown process 3.0, battling the crisis and strictly following the norms.

In view of the cops’ plight and their susceptibility to coronavirus as a result of continuous mass exposure on the highways, entrepreneur Ajay Uttarwar funded a round of disinfectant spray at the Pachpaoli police station situated in front of an institutional quarantine facility.

From this quarantine center, about 17 persons were found positive corona. Most of this center’s inhabitants are from the Satranjipura corona hotspot in the city where significant numbers of patients have been found positive in the past.

Uttarwar, who volunteered, has continued his efforts despite some setbacks in his company, saying he wants to give the Covid warriors selfless support as a symbol of their gratitude. “Apart from other places including police stations, I’m sanitizing many food distribution centers in the area,” Uttarwar said.

Cops’ sticks, their chairs, cupboards, almirahs, cars, cabins, and chambers were disinfected by the sprayer.

Pachpaoli police station lockup, computer room, station house, wireless sets, and even branch wing detection were disinfected.

The chamber of Senior inspector of police Kishor Nagrale was also sprayed with the disinfectant.

Later, the disinfectant sprayer also sanitized the barricades and shades at the entry point of the containment zone at Kamal Chowk, where the cops have installed a corona effigy to increase public awareness.

Exit mobile version