मुंढे यांची पुन्हा बदली: १५ दिवसांतच आदेश बदलला

नागपूर:- माजी मनपा आयुक्त मुंढे यांना बदली होऊन जेमतेम १५ दिवस झाले नसतांना पुन्हा सरकार ने नव्याने पुन्हा अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द केले, १५ दिवसांपुर्वीच महाराष्ट्रातील १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या.

मनपा आयुक्त पद ऐवजी जीवन प्राधिकरण येथे सदस्य सचिवपदी मुंढे यांची बदली झाली मात्र राज्य शासनाने पंधरा दिवसातच हा आदेश काल बदलवला व मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द करून त्यांचेजागी श्री किशोर राजे निंबाळकर सचिव मदत व पुनर्वसन यांना सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे

मुंढे कोरोना पॉजिटिव्ह आढळल्याने नव्या पदाचा पदभार ग्रहण न करता नागपूरातच होम क्वारंटाईन होते, आता त्यांची प्रकृति उत्तम असून अहवाल निगेटिव आल्याने त्यांनी स्थानिक नागरिकांस भेटण्यासही अनुमति दिली होती, लवकरच ते मुंबईस रवाना होतील. नागपूरशी, जनतेशी त्यांचे चांगलेच ऋणानुबंध जुळले.

कालच्या अन्य २ बदल्यांत एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर या रिक्त पदावर तर ई रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर उल्लेखीत आहेत.

गृहमंत्री देशमुखांना पुन्हा धमकीचा फोन: बंगल्यावर वाढवली सुरक्षा

नागपूर: अभिनेत्री कंगना रनौतच्या प्रकरणाबाबत गृहमंत्री अनिल देशमुखांना सतत धमकीचे कॉल येत आहेत. रविवारी सकाळी पुन्हा त्यांच्या घरी धमकीचा फोन आला असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना या प्रकरणापासून दूर राहण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या फोन कॉलमुळे देशमुख यांच्या बंगल्यात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. देशमुख हे राज्याचे गृहमंत्री आहेत आणि नियमांनुसार त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली जाते.

प्रवासादरम्यान त्यांच्या ताफ्यातही झेड-प्लस सुरक्षा असते. सुरक्षेची २ मंडळे आहेत, पहिल्या घे-यात चेतावणी कार, पायलट कार आणि बुलेटप्रूफ कारचा समावेश आहे, तर दुसर्‍यात फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, टेल व्हॅन आणि स्थानिक पोलिसांची कार असते. आधुनिक शस्त्रास्त्रांनी युक्त विशेष संरक्षण युनिटचे सैनिक नेहमीच त्यांच्याबरोबर असतात.

त्याच्या घरी सशस्त्र पोलिस कर्मचा-यांची 2 पथकेही तैनात केली आहेत. कंगना रनौत यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि मुंबईची तुलना पीओकेशी केली होती. यावर देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली की ज्या लोकांना महाराष्ट्र आणि मुंबई सुरक्षित नाही असे वाटते त्यांना येथे राहण्याचा हक्क नाही. यानंतरच देशमुख यांना धमकीचे कॉल येऊ लागले. रविवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानी फोन आला. सोमवारी देशमुख यांनीही केंद्र सरकारने कंगनाला वाय प्लस सुरक्षा देण्यावर आक्षेप घेतला. यानंतर मंगळवार आणि बुधवारी धमकीचे कॉलही करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, सर्व फोन कॉल वेगवेगळ्या ठिकाणाहून केले जात आहेत.

बुधवारी सकाळी हा कॉल हिमाचल प्रदेशहून आला. पोलिसांना फोन करणा-यांची नावे सापडली आहेत. मृत्युंजय गर्ग असे एका व्यक्तीचे नाव आहे. त्यास लवकरच पकडले जाईल. मंगळवारी देशमुखांनी अभिनेता अध्ययन सुमनने केलेल्या आरोपांची मुंबई पोलिसही चौकशी करील असे वक्तव्य केले होते. अध्ययन अभिनेता शेखर सुमनचा मुलगा आहे. कंगना स्वतः ड्रग्स घेते असा आरोप त्याने केला होता.

विधानसभा अधिवेशनात वीज बिल माफी न केल्यामुळे उद्या आम आदमी पार्टी कडून टाळे ठोको आंदोलन

मा. मुखमंत्री श्री उद्धव ठाकरे, यांना राज्यातील नागरिकांचे कोविड दरम्यानच्या चार महिन्याचे २०० युनिट पर्यंत विज बिल माफी व वीज दर वाढ मागे घेवून ३०% दर कपातीचे आश्वासन पूर्ण करण्याचे निर्णय घेण्यात यावेत यासाठी आम आदमी पार्टी कडून मा मुख्यमंत्री यांना दि ३ व २६ जून, १७ जुलै आणि ९ ऑगस्ट २०२० ला निवेदन दिले, क्रांती दिवसाला पालकमंत्र्यांच्या घराला घेराव केला, राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी जेल भरो केले परंतु गार निद्रेत असलेले ठाकरे सरकार आजवर जागे झालेले नाही.

दोन दिवस घेण्यात येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात याबाबत जनहितार्थ निर्णय घेण्याची विनंती आम आदमी पार्टी कडून करण्यात आली होती, परंतु मिडिया प्रमाणे सरकार सुद्धा सुशांत, रिया आणि कंगना यांच्या विळख्यात आल्याचे दिसून आले, त्यामुळे कदचित राज्यातील महामारी आणि त्यामुळे संकटात असलेल्या जनतेबद्दल विचार करण्याची सुबुद्धी सरकारला मिळाली नाही असे दिसून येते.

संपूर्ण देशात आपल्या राज्यातजास्त भावाने वीज वसुली बंद करून आता तरी राज्यातील जनतेची लुट बंद करावी, आणि निवडणुकीपूर्वी दिलेले ३०० युनिट वीज वापर करणाऱ्यांना ३०% स्वस्त वीज द्यावी यासाठी आम आदमी पार्टी कडून उद्या राज्यव्यापी टाळे ठोको आंदोलन करण्याचा निर्णय आम आदमी पार्टी महाराष्ट्र कडून घेण्यात आल्याचे व्यक्तव्य राज्याचे संयोजक श्री रंगा राचुरे यांनी केले आहे.

याच आंदोलनाचा भाग म्हणून आम आदमी पार्टी नागपुर उद्या काटोल रोड स्थित वीज कार्यालयासमोर ठीक 4 वाजता विधर्भ संयोजक श्री देवेंद्र वानखेड़े यांच्या नेतृत्वात टाळे ठोको आंदोलन करणार आहे.

आम आदमी पार्टीच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत.

१. कोविड दरम्यानच्या मार्च ते जून या चार महिन्याचे २०० युनिट वीजबिल माफीची घोषणा आपण स्वतः करावी,
२. MSEB कडून दि १ एप्रिल २०२० पासून करण्यात आलेली वीज दर वाढ मागे घ्यावी,
३. आपल्या जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे – ३०० युनिट पर्यंत ३०% स्वस्त वीज देण्याचे आश्वासन पूर्ण करावे,
४. राज्य सरकार चा 16% अधिभार आणि वहन कर रद्द करन्यात यावा,
५. वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे,
६. कोविड दरम्यानचे भरमसाठ दिलेले वीजबिल मागे घेवून मागील वर्षीच्या याच कालावधीत जे वीज देयक आले होते, त्याप्रमाणे महिनेवारीचे सुधारित जुन्याच दराप्रमाणे वीज देयक देण्याचे आदेश द्यावेत.

याबाबत ची सूचना मा मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दि.३/९/२०२० ला दिलेली आहे.

मुंढेनी 24 तासात पुरावे द्यावेत, अथवा पोलिसांत दाखल करू एफआयआर: तिवारी

नागपूर:- मनपा मधे आयुक्त असताना मुंढे यांचा सत्ताधा-यांशी असलेला संघर्ष नवीन नसला तरी बदली झाल्यानंतरही हा ट्रेंड कायम आहे. हा  अंदाज यावरूनच बांधता येईल की, आता चरित्रहननाच्या मुद्द्यावर मुंढे यांनी केलेल्या आरोपांच्या तीव्र विरोधात भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पत्रपरिषदेत 24 तासांच्या आत उपमहापौर मनीषा कोठे यांकडे त्यांनी पुरावे देण्याची मागणी केलीय, तसे पुरावे न दिल्यास भाजप आणि भाजपा महिला आघाडीच्या सर्व महिला नगरसेवकांनी पोलिसात एफआयआर नोंदविण्याचा इशारा दिला. मुंढे यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे सांगत तिवारी म्हणाले की, संपूर्ण कृत्य भाजपने केल्याचा आरोप केला आहे. भाजपाला जे करायचे होते, ते सभेत व रस्त्यावर येऊन आपली भूमिका स्पष्ट राखली आहे.

कोठे, केव्हा आणि कशी घडली घटना: मुंढेंवर

पलटवार करत त्यांनी या प्रकरणात चारित्यहनन केल्याचे जे ते सांगतात तर हे कुठे, केव्हा आणि कसे घडले याचा पुरावा द्यावा. आयुक्त असतांना त्यांची कार्यशैली अशी होती की ते कोणालाही भेटत नव्हते. भेटण्यापूर्वी त्यांना सुचना द्यावी लागायची, ज्यातुन कोणती स्त्री त्यांचेकडे केव्हा भेटली याबद्दल त्यांच्याकडे माहिती असेलच.

मुंढे कॅमेराप्रेमी होते. ऑनलाईन महासभेच्या वेळी सभा दहा मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात आली तेव्हा काही नगरसेवक एकमेकांशी चकल्लस करत असल्याचे व्हिडिओ मुंढेंच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रसारित करून नगरसेवकांचेच चारित्य्रहनन करण्याचे काम केले आहे.

सर्वत्र सीसीटीव्ही: कार्यालय, घर आणि सर्वत्र सीसीटीव्ही लागून होते. पुन्हा अगदी सुरक्षारक्षकासह ते चालत. घटनेच्या वेळी केमेरे देखील सुरू असतीलच त्यामुळे त्याबाबतचे फुटेज 24 तासात उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी या प्रसंगी केली. ते म्हणाले की, मुंडे सध्या एकांतवासात आहेत. म्हणून, ते बाहेर येऊ शकत नाहीत, परंतु ऑनलाइन पद्धतीने ते उपमहापौरांना हे पुरावे नक्कीच पाठवू शकतात.

आयुक्त मुंढे ठरले राजकारणाचे बळी: आपचे बदलीविरोधात आंदोलन

नागपूर:- शहरात साफसफाई ते कोरोना साथीशी निगडीत कामे उत्तमपणे करणे, तसेच आर्थिक क्षमतेसह शिस्तीचा विकास करण्यापर्यंत आयुक्त मुंढे यांनी प्रयत्न केले, परंतु विरोधी पक्ष, नगरसेवक, आमदार, मनपाच्या सत्तापक्षाच्या राजकारणामुळे त्यांची बदली झाली आहे. असा आरोपी आम आदमी पक्षाने काल केला.

संविधान चौकात गुरुवारी झालेल्या बदलीविरोधात प्रदर्शन विदर्भ राज्य समितीचे सदस्य संयोजक देवेंद्र वानखेडे यांचे नेतृत्वात झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित बदली रद्द करण्याची मागणी करत आंदोलकांचा असा विश्वास आहे की ब-याच दिवसानंतर या शहराला कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी सापडला. पण इथल्या राजकीय लोकांना असा अधिकारी पसंत पडला नाही.

षडयंत्र रचल्याचा आरोप:

आंदोलकांनी सांगितले की, मुंढे यांची बदली रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनही पाठविण्यात आले आहे. या निवेदनात ते म्हणाले की सत्ताधारी पक्षाने आणि मनपाच्या विरोधकांनी आयुक्तांविरूद्ध कट रचले आणि त्यांना त्रास दिला. शहराला एक प्रामाणिक आयएएस अधिकारी मिळाला. ज्यामुळे स्वच्छता बाबी व कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात बरेच यश मिळाले. शहरास स्मार्ट सिटीमध्ये बदलण्यासाठी तत्सम अधिका-याचीच गरज आहे. मनपा रुग्णालयांचे नूतनीकरण, गटारे स्वच्छ करणे, भ्रष्टाचार कमी करणे, आर्थिक शिस्त लादणे आणि मनपाचे उत्पन्न वाढविणे यासाठी मुंढे यांच्यासारख्या आयुक्तांची गरज आहे.

अन्यथा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात निदर्शनं:

लोकप्रतिनिधी मुंढेंवर शहर व शहरातील जनतेच्या प्रश्नांची जाणीव नसल्याचा आरोप करीत असल्याचा आरोप आंदोलकांचा होता. पण आता असे दिसते की इथल्या लोकप्रतिनिधींनाच जनतेला काय हवे आहे हे माहित नाही. तत्काळ प्रभावाने ही बदली रद्द केली गेली नाही तर आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर येण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. निषेध करणार्‍यांमध्ये जगजितसिंग, अशोक मिश्रा, भूषण ढाकुलकर, शंकर इंगोले, निलेश गोयल, कृतल वेलेकर, पियुष आकरे, गिरीश तितरमारे, हरीश गुरानी, ​​संजय सिंह, आकाश कावळे, राहुल कावडे, विवेक चापले, जय चव्हाण, दयानंद सट्टा, आकाश काळे, अलका पोपटकर, अरविंद बिसन, शंकर इंगोले, सुरेश खर्चे, रवींद्र कुथे, अजय धरम, अमोल हाडके, सुरेंद्र मेश्राम, सचिन लोणकर, संतोष वैद्य, प्रशांत निलटकर, बनते पंजासीम. रवींद्र शेळकर धैर्य आगाशे, प्रतीक बावनकर, सुनील गोरेडकर, अरुण सनन, राकेश उराडे, निलेश सिंग गहलोत, गिरीश तीतरमारे, पियुषा आकरे, कृताल वेलेकर, अखिल भगत, दीपक भटकारे, रोशन डोंगरे, नितीन रामटेके, सुशांत बोरकर, राकेश खोबागडे, निशांत मेश्राम, रवींद्र घिडौडे, नरेश साखरे, उमेश बेंडेकर, मनोज वरघट, सचिन पारधी, निखिल मेडवडे, चंद्रशेखर ढोभले, इम्तियाज अली, नरेंद्र चौधरी यांचा समावेश होता.

तो महाविकास आघाडी से बाहर निकलेंगे: वडेट्टीवार

नागपुर:- जब महाराष्ट्र में महाविकास आघाडी सरकार के गठन की प्रक्रिया चल रही थी। उस समय, कांग्रेस नेता राहुल गांधी के ‘महाविकास’ में भाग लेने के विरोध में थे। हालांकि, समय के साथ, उनका विरोध कम हो गया। इसलिए, कांग्रेस पार्टी महाविकास में शामिल भी हुई। राज्य के बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार ने कहा, “अगर राहुल गांधी आज कांग्रेस अध्यक्ष बन जाते हैं और वह इस सरकार से निकलने का फैसला करते हैं, तो हम इसे स्वीकार करेंगे।”

वडेट्टीवार ने आगे कहा कि सोनिया गांधी या राहुल गांधी कोई भी पार्टी अध्यक्ष बनते हैं तो चलेगा। क्योंकि पार्टी को अंत में गांधी परिवार की जरूरत है। पशुपालन मंत्री सुनील केदार के ट्वीट और कांग्रेस में चल रही गुटबाजी के बारे में, उन्होंने कहा कि वह ट्वीट सुनील केदार की अपनी एक स्वतंत्र राय थी। पार्टी में सभी को अपनी राय व्यक्त करने का अधिकार है।

इसलिए मैं उस बारे में बात नहीं करूंगा।  गुटबाजी पर भी बात करने से उन्होंने परहेज किया। इस बीच, आज कांग्रेस कार्यकारी समिति की एक महत्वपूर्ण बैठक हुई। बैठक में गरमागरम चर्चा के बाद, यह निर्णय लिया गया कि सोनिया गांधी अगले छह महीने तक पार्टी अध्यक्ष बनी रहेंगी।

पार्टी अध्यक्ष के अगले छह महीने में चुने जाने की उम्मीद है। पार्टी अध्यक्ष को बदलने के लिए पार्टी के कुछ वरिष्ठ नेताओं द्वारा दिए गए पत्र के मुद्दे ने पार्टी की राजनीति को गर्म कर दिया है। महाराष्ट्र में, हालांकि, इसके गंभीर नतीजे देखे गए। इसलिए, यह अनुमान लगाया जा रहा है कि पार्टी अध्यक्ष के चुनाव तक उथल-पुथल जारी रहेगी। कांग्रेस के लिए गुटबाजी कोई नई बात नहीं है, लेकिन इस पत्र की बात सीधे तौर पर दो समूहों में बटे चित्र को दिखा रही है। अब सभी कांग्रेसियों का ध्यान इस बात पर है कि पक्षश्रेष्ठी इस मुद्दे को कैसे निपटाते हैं।

आयुक्त मुंढे ने सत्तापक्ष पर तंज कसते हुए कहा – मुझ पर लगाए जा रहे हैं झूठे आरोप

नागपुर:- दरअसल मनपा आयुक्त मुंढे सत्तापक्ष पर तंज कसते हुए कहा के मुझ पर यदि झूठ बोलने का आरोप लगाने की किसी की आदत पड़ गई हो, तो खुशी से आरोप लगाए।

रविवार को आयुक्त मुंढे ने फेसबूक लाईव पर लोगों के सवालों का जवाब देते हुए कहा कि झूठ नहीं बल्की सत्य के साथ जनहितों में निर्णय लिए जाते हैं। उन्होंने दूकानदारों को राजनीति ना करने की सलाह देते हुए सत्तापक्ष पर निशाना भी साधा।ज्ञात हो कि हाल ही में हुई महानगर पालिका की आनलाईन महासभा में भाजपा के वरिष्ठ पार्षद दयाशंकर तिवारी तरफ से कोरोना पेशेंट्स के लिए बेड फैसिलिटी को लेकर मंत्री की बैठक में आयुक्त द्वारा झूठी जानकारी देने का आरोप लगाया गया था।

उनका कहना है कि शहर में 8086 बेड अवैलेबल है। इसके साथ ही अगर राधा स्वामी सत्संग न्यास के 5 हजार बेड जोड़े जाए, तो इसकी संख्या 13 हजार हो जाएगी।बेड की उपलब्धता को लेकर झूठ नहीं बोला जा रहा है।पर कुछ लोगों को छूठे आरोप लगाने की आदत सी हो गई है।आगे कहा कि मुझे सत्य के साथ चलने की आदत है।असल में जो हुआ ही नहीं,उसे ट्वीस्ट कर गलत डिटेलिंग की जा रही है।

उन्होंने कहा कि केअर सेंटर में 10 हजार से ज्यादा बेड उपलब्ध है।आगे सलाह देते कहा कि लोगों को भ्रमित करना और झूठे आरोप लगाना बंद करें।उन पर कि कोरोना संकटकाल में अज्ञातवास में जाने के भी आरोप लगाए जा रहे थे।इसके इतर विपरित परिस्थिति के होने पर भी कोरोना हॉस्पिटल्स और लोगों के बीच जाकर स्थिति का जायजा लेने का काम इन दिनों में हुआ है।महानगर पालिका का पूरा स्वास्थ्य विभाग में पूरे समर्पण से कामों में जुटा हुआ है।

आयुक्त ने कहा कि जनता नियमों का पालन नहीं कर रही है जिसकी वजह से केसेस बढ़ते जा रहे हैं और दूसरी ओर प्रशासन गहरी नींद में होने के उलटे आरोप लगाए जाते हैं।कई पेशेंट्स को घरों में ही रहकर उपचार करवा रहे हैं। हर पेशेंट् के घर डाक्टर भेजना संभव नहीं है। किसी भी व्यक्ति ने यदि एक बार कोरोना टेस्ट करवाने के बाद फिर से टेस्ट कराने पर आश्चर्य व्यक्त करते हुए बोला कि यदि एक बार पाजिटिव रिपोर्ट आई हो, तो वह व्यक्ति पाजिटिव ही है।

यापुढे निवडणुक लढवणार नाही: संदीप जोशी

नागपूर: शहराचे महापौर संदीप जोशी नेहमी चर्चेत असतात. अगदी प्रारंभीचे त्यांचेवर गोळीबाराचे प्रकरण असो तर कधी त्यांच्या निर्णयांमुळे तर कधी आयुक्त मुंढेसोबतच्या संघर्षामुळे. मात्र आता जोशी वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. काल (ता. २०) संदीप जोशी यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाआधीच फक्त डिजिटल शुभेच्छांचा स्विकार करू असे त्यांनी बजावले होते, पण त्याहीपुढे वाढदिवसानिमित्त त्यांनी आगळीच भुमिका घेतलीय, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी काल चाहत्यांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यादरम्यान एका कार्यकर्त्याने, “आपण चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आला आहात. यापुढे आपण पुन्हा निवडणूक लढवणार की सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी द्याल?” असा सवाल केला. त्यावर उत्तर देताना महापौर जोशी यांनी, “प्रश्न अत्यंत वास्तविक आणि खरा असल्याचे प्रतिपादन केले. अनेकदा नेत्यांनीच लढायचं आणि कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलत राहायचं हे बरोबर नाही. मला वाढदिवसानिमित्त तुम्ही शुभेच्छा दिल्या आणि हा प्रश्नदेखील विचारलात. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी आज मी कॅमेऱ्यासमोरच जाहीर करतोय की, यानंतर मी महापालिकेची निवडणूक लढवणार नाही. माझ्यानंतरचा जो कुणी कार्यकर्ता असेल, जो पक्षासाठी मेहनत करतोय, तो कार्यकर्ता माझ्या जागेवर लढेल. मी त्याचं काम करेन. पण यापुढे महापालिकेची कोणतीही निवडणूक लढवणार नाही.”

जोशी यांच्या या निर्णयामुळे अनेक लोक अचंभित आहेत, राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. काहींनी या निर्णयाचे कौतुक केले तर काहींनी हा निर्णयाची वेळ चुकीची असे मत व्यक्त केले आहे. काही का असेना! असे जाहिर करण्यासही धैर्य असावे लागते. महापौरांचा हा निर्णय चुक की बरोबर हे तर काळच ठरवेल, तुर्त विद्यमान जवाबदा-्यांस ते कसे पार पाडतात याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

जिम व बॉडी बिल्डर संचालकों का प्रदर्शन ,महापौर जोशी भी हुए शामिल

जिम संचालकों द्वारा से बुधवार को किए गए प्रदर्शन में महापौर जोशी ने भी भाग लिया व सरकार की कुछ नीतियों का विरोध भी किया।
दरअसल बिगीन अगेन की तर्ज पर अनलाक में देशभर में जिम फिर से शुरू किए गए।किंतु राज्य में अबतक जिम शुरू करने के विषय में कोई निर्णय नहीं लिया गया है। इसी वजह से संविधान चौक पर कुछ जिम संचालकों ने प्रतिकात्मक रूप से महापौर के साथ हिस्सा लिया। इस दौरान सोशल डिस्टेन्सिंग के नियमों का पूर्णतः पालन किया गया।

हालांकि संभावनाएं ऐसी थी के प्रदर्शन में कई विधायक शामिल होंगे,लेकिन सोशल डिस्टेन्सिंग के चलते विधायकों ने अपने क्षेत्र में हुए आंदोलन में हिस्सा लिया ।

जिम व बॉडी बिल्डर एसोसिएशन के प्रदर्शनकारियों का कहना था कि शापिंग माल में जैसे भीड़ होती है, उससे शहर का हर व्यक्ति अच्छे से जानता है। जबकि जिम में आनेवाला हर व्यक्ति जिम्मेदारी से सोशल डिस्टेन्सिंग का पालन कर सकता है।
इसके बावजूद सरकार की ओर से कोई आदेश नहीं आए।जहां सोशल डिस्टेन्सिंग का पालन नहीं किया जा रहा है। ऐसी जगहों पर अनलाक हो रहा है जहां लोग सोशल डिस्टेन्सिंग का पालन नहीं कर रहे ।
जिम में सोशल डिस्टेन्सिंग का पूर्णतः पालन करने का भी आश्वासन दिया जा रहा है। किंतु सरकार की ओर से इसे मंजूरी नहीं आ रही है।

शहर के लगभग 222 जिम के सामने संचालकों द्वारा सोशल डिस्टेन्सिंग के साथ प्रदर्शन किया गया। प्रदर्शनकारियों का कहना था कि बहुत समय से जिम बंद होने से कई परिवार आर्थिक रूप से बेहद कमजोर हो गए हैं।जिसे प्रशासन की ओर से नजरंदाज किया जा रहा है।ऐसे ही पाबंदी जारी रही, तो कड़ा विरोध होने की संभावनाएं भी कुछ संचालकों
द्वारा व्यक्त की गई।

ऑनलाइन होने जा रही है मनपा की महासभा – प्रशासन पर साधेंगे निशाना

नागपुर:- इतिहास में पहली बार गुरुवार को मनपा की आनलाईन महासभा का आयोजन किया जा रहा है।मार्गदर्शक सूचनाओं के अनुसार यह निर्णय कोरोना संक्रमण के बढ़ते प्रभाव को देख कर लिया गया है। वैसे पहले भी मनपा की विभिन्न आनलाईन बैठकों के अनुभव अनुसार कई समस्याओं के बावजूद इस तरह से हो रही सभा पर सभी की नजरें टिकी हुई है।

गुरुवार को होने जा रही इस महासभा में प्रॉपर्टी टैक्स में छूट, वॉटर बिल रेट वृद्धि से लेकर कई अहम विषयों को लेकर प्रशासन को घेरने की रणनीति तैयार की गई है।सूत्रों के हवाले से आनलाईन मीटिंग के लिए 2 दिन पहले ही डेमो लिया गया है।खैर इसका आवश्यकता जैसे प्रतिफल तो नहीं मिला ,लेकिन नियमों के अनुसार आनलाईन मीटिंग होने से प्रशासन द्वारा सभी पार्षदों को पूर्ण जानकारी भेजी गई है।

व्यापारियों को ट्रेड लाइसेंस की अनिवार्यता लागू किए जाने को लेकर भी शासन को से सवाल जवाब की रणनीति बनाई गई है।ट्रेड लाईसेंस को लेकर ट्रेडर्स द्वारा किए गए एक दिवसीय बंद आंदोलन को भाजपा की ओर से पहले ही समर्थन घोषित किया गया है।जिससे प्रॉपर्टी टैक्स और वॉटर रेट में बढ़ोतरी के साथ ही इस मामले के महासभा में गरमाने की संभावना जताई जा रही है।

सभा की कार्यवाही के साथ अभिनंदन प्रस्ताव, शोक प्रस्ताव तथा सदस्यों द्वारा किए गए प्रश्नों को लेकर नियमों की जानकारी देने की अनिवार्यता को देखते हुए निगम सचिव की भी स्थायी समिति मीटिंग हॉल में व्यवस्था की गई है।

स्थायी समिति सभागार में रहेंगे महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनपा की ओर से भले ही नियमों के अनुसार आनलाईन महासभा का आयोजन किया जा रहा हो, लेकिन महापौर, उपमहापौर मुख्यालय स्थित स्थायी समिति सभागृह से सभा का संचालन करेंगे।
इसके साथ ही मनपा आयुक्त मुंढे और अन्य अधिकारी अपने कक्ष से मोबाईल फोन से महासभा में अपनी उपस्थिति दर्ज करवाएंगे ।

Exit mobile version