बेजबाबदार वागणूकच ठरणार पुन्हा लॉकडाउनसाठी कारणीभूत

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांना वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र या आवाहनाला अपेक्षेप्रमाणे शहरातील व्यापारी आणि नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. दुकानदारांकडून सम आणि विषम तारखांचे पालन न करणे, मास्कचा वापर न करणे, दुकानांमध्ये गर्दी होउ देणे अशी बेजबाबदार वागणूकच शहरात पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे, असा सूचक इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.

कोरोनाच्या संदर्भात नागरिक आणि व्यापा-यांनी नियमांचे पालन करावे यासंदर्भात जनजागृतीसाठी महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी (ता.२१) धरमपेठ झोन अंतर्गत बाजाराचा दौरा केला. यावेळी त्यांच्या सोबत धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेवक प्रमोद कौरती, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अंबाझरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय करे, व्यापारी आघाडीचे तुषार कोठारी, अजय शर्मा, गोपाल बावनकुळे, सागर जाधव, विजय डोंगरे, योगेश पाचपोर, मनोज पोद्दार आदी उपस्थित होते.

शंकरनगर चौकातून महापौरांनी दौ-याला सुरूवात केली. वेस्ट हायकोर्ट रोड, लक्ष्मीभूवन चौक, गोकूलपेठ बाजार, रामनगर परिसर या संपूर्ण भागात फिरून महापौर संदीप जोशी यांनी कोव्हिड-१९ संदर्भात शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले. दुकानांसंदर्भात सम आणि विषम तारखांच्यांच्या नियमांचे पालन करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले. कोव्हिड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने स्वत:सह इतरांच्या आरोग्याचा विचार करून सर्व नियमांचे पालन करावे. अन्यथा लॉकडाउनला सामोरे जावे, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे.

नियमांचे उल्लंघन करणा-या दोन दुकानांवर कारवाई

जनजागृती दौ-यादरम्यान महापौरांव्दारे नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असतानाच लक्ष्मीभूवन चौकातील मंगलकर ज्वेलर्स येथे ग्राहकांची गर्दी दिसून आली. कोणत्याही प्रकारचे शारिरीक अंतर राखले जात नसल्याचे दिसून येताच महापौर संदीप जोशी यांनी स्वत: ज्वेलर्सच्या दुकानात जावून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले व नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल सदर मालकाकडून दंड वसूल करण्याचे निर्देश उपद्रव शोध पथकाला दिले.

याशिवाय गोकुलपेठ ते राम नगर मार्गावरील दुकानांच्या ओळीत सम व विषम तारखांचे उल्लंघन करून तसेच फुटपाथवर अतिक्रमण करून दुकान पुढे आणलेल्या मिल्टन गिफ्ट अँड टॉय शॉपवरही कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. महापौरांच्या निर्देशानुसार पथकाद्वारे दोन्ही आस्थापनांकडून पाच हजार रुपये दंड वसूल केला. तसेच फुटपाथवर असलेले मिल्टन गिफ्ट अँड टॉय शॉपचे साहित्यही जप्त केले.

नगर आयुक्त मुंढे ऑन रोड

नागपुर:- उप-राजधानी में जहां कोरोना संक्रमण बढ़ता ही जा रहा है, वहीं अब नगर आयुक्त मुंढे  कार्रवाई के लिए कल यहां सड़कों पर उतरे। मुंढे ने बाजारों का अचानक दौरा किया। बर्डी, कॉटन मार्केट कॉम्प्लेक्स, सुभाष रोड, चिटनविस पार्क, शिवाजी प्रतिमा, गांधीसागर और इस के बीच कोविड के संबंध में नियमों का उल्लंघन करने वाले दुकानदारों और लोगों के खिलाफ कार्रवाई भी की गई। उन्होंने झांसी रानी चौक और आनंद टॉकीज के बीच वाली सड़क पर दुकानों में गए और दुकानदारों को जागरूक किया।

जिन दुकानों के कर्मचारियों या आने वाले ग्राहक जो मास्क पहने नहीं पाए गए उनपर जुर्माना लगाने का भी निर्देश दिया, उसके बाद, निगम के अधिकारियों ने तुरंत ऐसे नियमों को तोड़ने वाले दुकानदारों के खिलाफ दंडात्मक कार्रवाई की।

इसके बाद, उन्होंने बर्डी, कॉटन मार्केट कॉम्प्लेक्स, सुभाष रोड, चिटनविस पार्क, शिवाजी प्रतिमा और गांधी सागर के बीच वाली सड़क पर बाजार में घूमकर नियम उल्लंघन करने वालों के खिलाफ कार्रवाई करने का आदेश दिया।

यह देखने के बाद कि नियमों का उल्लंघन किया जा रहा है, मुंडे ने अधिकारियों से जवाब-तलब किया। लॉकडाउन में छुट का मतलब नियमों कि अनदेखी करना नहीं है। सरकारी दिशानिर्देशों का पालन करें।

नियम का पालन करो। अन्यथा, बड़ी कार्रवाई की जाएगी, ऐसी चेतावनी नगर आयुक्त मुंढे ने पहले ही दे रखी थी। और कल शाम वे सड़कों पर ख़ुद चले गए। उन्होंने शहर के मुख्य बाजारों में जाकर नियमों का उल्लंघन करने वाले दुकानदारों के खिलाफ कार्रवाई करने के निर्देश भी दिये।‌‌

 

NMC plans to ban entry, exit from town in lockdown of 15 days

Nagpur:- In addition to shutting down even important businesses such as groceries and vegetables, Nagpur Municipal Corporation (NMC) is reportedly preparing to limit all movement of people into or out of the city during the planned 15-day full curfew lock-out. The civic body, along with the police department and other government departments from Monday, is likely to begin preparing for this.

In the meeting on Saturday, NMC sources told Municipal Commissioner Tukaram Mundhe about his decision to ban people from entering the city and also exiting people from the city during the full lockdown in front of home minister Anil Deshmukh and guardian minister Nitin Raut.

“Mundhe said full curfew lockdown for containing Covid-19 spread would only succeed with a ban on people going into and out of the area. The ministers asked Mundhe and police department to hammer out information, “sources said.

शिस्त पाळण्यासाठी मनपाच्या मदतीने व्यापारी बनविणार ‘टास्क फोर्स’

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हा अंतिम पर्याय असू शकतो. मात्र स्वयंशिस्त पाळली तर कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे. यासाठी व्यापारी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाच्या मदतीने स्वत: ‘टास्क फोर्स’ तयार करण्याचा निर्णय घेतला. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या निर्णयाचे स्वागत करीत नागपूर कोरोनामुक्त करुया असे आवाहन केले.

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागपुरात रुग्णसंख्या वाढली. सध्या बाजार हे गर्दीचे ठिकाण असून तेथील गर्दी कशी नियंत्रित करायची, यासंदर्भात चर्चा करण्याकरिता नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त कक्षात विविध व्यापारी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत शनिवारी (ता. १८) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, उपायुक्त निर्भय जैन, श्रमिक विभागाचे सहायक आयुक्त उज्ज्वल लोया, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अभय देशपांडे, शरद कोलते यांच्यासह नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया, एनसीसीएलचे विष्णू पचेरीवाला, रामअवतार तोतला, रेडिमेड मार्केट असोशिएशनचे अध्यक्ष रितेश मोदी, जागनाथ रोड क्लॉथ मार्केट असोशिएशनचे सचिव कल्पेश मदान, स्टील ॲण्ड हार्डवेअर चेंबर ऑफ विदर्भचे अध्यक्ष राजेश लखोटिया, सचिव संजय अग्रवाल, एनएचआरएचे अध्यक्ष तेजिंदरसिंह रेणू, नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे सचिव हेतल ठक्कर, नागपूर सराफा असोशिएशनचे राजेश रोकडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव संजय शिरपूरकर, व्हीटीएचे उपाध्यक्ष हेमंत त्रिवेदी, एनसीसीएलचे सहसचिव तरुण निर्बाण आदी उपस्थित होते.

व्यापारी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, ३१ मे पर्यंत नागपुरात कोव्हिड रुग्णांची संख्या ४०० च्या जवळपास होती. मात्र, केवळ दीड महिन्यात १७०० ने आकडा वाढला. सद्या बाधितांची संख्या २१०० च्या घरात आहे. मृत्यूसंख्याही १३ वरून २५ वर पोहोचली.

यामागील सर्वात मोठे कारण नियमांचे पालन करण्याचे बंधन असतानाही ते पाळले जात नाही. सर्वाधिक गर्दीचे ठिकाण म्हणजे बाजार आहे. बाजारातही नियम पाळले जात नसल्याचे लक्षात आले आहे. सम-विषम तारखेचा नियम असतानाही त्याचे उल्लंघन होणे, दुकानात क्षमतेपेक्षा अधिक ग्राहक येणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टंन्सिंग न पाळणे या सर्व बाबींमुळे कोरोनाचे संक्रमण वाढत आहे.

यासाठी व्यापाऱ्यांनी स्वत: पुढाकार घेणे आवश्यक आहे. किमान स्वत:च्या दुकानासाठी व्यापाऱ्यांनी नियम पाळायला आणि दुकानात येणाऱ्यांना नियम पाळण्याबाबत सांगितले तरी कोरोना नियंत्रणात येण्यास मदत होवू शकते पर्यायाने लॉकडाऊन नव्याने लावण्याची गरज पडणार नाही. यासाठी व्यापाऱ्यांच्या सर्वच असोशिएशनने पुढाकार घेऊन आजपासूनच स्वयंशिस्त पाळण्यासोबत येणाऱ्या ग्राहकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. त्यांनी सांगीतले की, बहुतांश दुकानदार नियमांचे पालन करतात परंतु जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्यास व्यापारी संघटनांचे प्रतिनिधीनी पाठींबा दिला.

कोव्हिड ॲम्बॅसेडर आणि टास्क फोर्स

यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी मांडतानाच अतिशय चांगल्या सूचनाही केल्या. यापुढे आम्ही प्रत्येक व्यापारी कोव्हिड-१९च्या नियंत्रणासाठी ‘कोव्हिड ॲम्बॅसेडर’ म्हणून कार्य करण्यास तयार आहोत, अशी सूचना श्री. बी.सी. भरतिया व श्री.रितेश मोदी यांनी केली. प्रत्येक व्यापाऱ्यांकडे गेल्या अनेक वर्षांपासून असणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रशासनाच्या नियमांमुळे घरी बसावे लागत आहे. अशा कर्मचाऱ्यांचा उपयोग करून प्रत्येक व्यापारी असोशिएशन एक टास्क फोर्स तयार करेल. दुकानात येणाऱ्या ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सांगण्यापासून मास्क लावण्याच्या सूचना देण्याचे कार्य ही टास्क फोर्स करेल. बाजार परिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठीसुद्धा मनपाच्या सहकार्याने कार्य करेल, अशी सूचना श्री. अग्रवाल यांनी केली. नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया आणि नागपूर सराफा असोशिएशनचे राजेश रोकडे यांनी शहरात ठिकठिकाणी जनजागृतीचे फलक असोशिएनशनतर्फे लावण्याची सूचना केली. या सर्व सूचनांचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वागत करीत मनपाच्या वतीने या कार्यात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. असाच लोकसहभाग राहिला तर कोरोना हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही, असेही ते म्हणाले.

स्वातंत्र्यदिन हा कोरोनामुक्ती दिन ठरावा!

व्यापाऱ्यांनी संघटितपणे मनपा प्रशासनाला साथ दिली तर कोरोना नागपुरात हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही. यंदाचा स्वातंत्र्यदिन हा नागपूरसाठी ‘कोरोनामुक्ती दिन’ करण्याचा निर्धार करु या असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. या आवाहनाला व्यापारी असोशिएशनच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी दाद देत त्यादृष्टीने लवकरच संपूर्ण नियोजन करण्याचे आश्वासन दिले. मनपा अधिकाऱ्यांच्या समवेत समन्वय ठेवून हे ध्येय गाठण्याकरिता संपूर्ण सहकार्य करण्याचाही विश्वास व्यापारी असोशिएनशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

News Credit To NMC

If complete lockdown returns, total curfew in town: Mundhe

Nagpur:- Municipal commissioner Tukaram Mundhe said on Friday that if complete lockdown is re-imposed in the coming days, there will be total curfew in which only medical emergencies with restrictions will be permitted, even on critical services.

At a joint meeting with top Nagpur Municipal Corporation (NMC) officials and the NMC headquarters police department, Mundhe instructed them to get into ‘action mode’ and first strictly enforce the Covid-19 guidelines.

Mundhe told that all choices, including complete lockout, are available when people still don’t listen. “As in the case of many other cities, I want to stop complete lockdown,” he said.

On Thursday he had left for Mumbai and returned in the evening. The July 25 visit and meeting with police officers caused speculations about full lockdown.

नाला आणि गडरलाईनवरील अतिक्रमणावर होणार मोठी कारवाई!

नागपूर:- नागपूर शहरातील नाले आणि गडरलाईनवरील अतिक्रमण हे पावसाचे पाणी घरात शिरण्यासाठी सर्वात मोठे कारण ठरत आहे. मुसळधार पाऊस आला की नाल्यांलगतच्या वस्त्यांमध्ये नेहमी ही परिस्थिती उद्‌भवते. या विषयाच्या अभ्यासाअंती नाला आणि गडरलाईनवर असलेले अतिक्रमण हे सर्वात मोठे कारण असून लवकरच अशा अतिक्रमणांवर मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

नागपूर शहरासाठी हा प्रश्न सध्या गंभीर असून यासंदर्भात मनपा प्रशासनाकडे अनेक तक्रारी येत आहेत. या तक्रारींच्या आधारे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी आणि अन्य अधिकाऱ्यांची एक समिती बनवून याचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते. या विषयाच्या अभ्यासाअंती मोठ्या गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

यासंदर्भात माहिती देताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, गडरलाईनवरील अतिक्रमण ही शहरासाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. गडरलाईनवर केलेल्या पक्क्या बांधकामामुळे दुरुस्तीचे कामे होऊ शकत नाही. त्यात अडथळे निर्माण होत आहे. शहरात सुमारे २७५ पेक्षा अधिक ठिकाणी पक्के घर बांधणे, गडरलाईन कव्हर करणे, वऱ्हांडा बांधणे अशी कामे नागरिकांनी केली आहेत. यामुळे चोकेज काढता येत नाही. पाऊस आला की चोकेजमुळे घाण पाणी बाहेर पडतं आणि घरांमध्ये शिरतं.

नाल्यांच्याही बाबतीत अशीच परिस्थिती आहे. ७० पेक्षा अधिक भागांमध्ये नाल्यांमध्ये काँक्रीटचे स्तंभ उभारणे, स्लॅब टाकणे, नाल्याकाठी सोसायटी उभारणाऱ्या बिल्डरने नाल्याची भिंत उंच करणे, नाल्याची जागा बळकावून आत बांधकाम करणे आणि नाल्याचा प्रवाह वळविणे, असे गंभीर प्रकारही समोर आले आहेत. शहरात २२७ नाले आहेत. परंतु आता ही संख्या १३० च्या आसपास आल्याचे तीन महिन्यांच्या अभ्यास लक्षात आले. ही बाब अत्यंत गंभीर असून आता याविरोधात मोहिमच उघडण्यात येत असल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

अतिक्रमण काढा नाहीतर कारवाई!
नैसर्गिक प्रवाह अडविण्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरु लागले आहे. अतिक्रमण हा त्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे ज्यांनी गडरलाईनवर, नाल्यांवर जेथे कुठे अतिक्रमण केले आहेत, पिलर्स उभारले आहेत, त्यांनी तातडीने अतिक्रमणे काढावीत, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अतिक्रमण करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

शहरातील नाले आणि गडरलाईनवरील अतिक्रमण हे पावसाचे पाणी घरात शिरण्यासाठी सर्वात मोठे कारण ठरत आहे. मुसळधार पाऊस आला की नाल्यांलगतच्या वस्त्यांमध्ये नेहमी ही परिस्थिती उद्‌भवते. या विषयाच्या अभ्यासाअंती नाला आणि गडरलाईनवर असलेले अतिक्रमण हे सर्वात मोठे कारण असून लवकरच अशा अतिक्रमणांवर मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

नागपूर शहरासाठी हा प्रश्न सध्या गंभीर असून यासंदर्भात मनपा प्रशासनाकडे अनेक तक्रारी येत आहेत. या तक्रारींच्या आधारे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी आणि अन्य अधिकाऱ्यांची एक समिती बनवून याचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते. या विषयाच्या अभ्यासाअंती मोठ्या गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
यासंदर्भात माहिती देताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, गडरलाईनवरील अतिक्रमण ही शहरासाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. गडरलाईनवर केलेल्या पक्क्या बांधकामामुळे दुरुस्तीचे कामे होऊ शकत नाही. त्यात अडथळे निर्माण होत आहे. शहरात सुमारे २७५ पेक्षा अधिक ठिकाणी पक्के घर बांधणे, गडरलाईन कव्हर करणे, वऱ्हांडा बांधणे अशी कामे नागरिकांनी केली आहेत. यामुळे चोकेज काढता येत नाही. पाऊस आला की चोकेजमुळे घाण पाणी बाहेर पडतं आणि घरांमध्ये शिरतं.
नाल्यांच्याही बाबतीत अशीच परिस्थिती आहे. ७० पेक्षा अधिक भागांमध्ये नाल्यांमध्ये काँक्रीटचे स्तंभ उभारणे, स्लॅब टाकणे, नाल्याकाठी सोसायटी उभारणाऱ्या बिल्डरने नाल्याची भिंत उंच करणे, नाल्याची जागा बळकावून आत बांधकाम करणे आणि नाल्याचा प्रवाह वळविणे, असे गंभीर प्रकारही समोर आले आहेत. शहरात २२७ नाले आहेत. परंतु आता ही संख्या १३० च्या आसपास आल्याचे तीन महिन्यांच्या अभ्यास लक्षात आले. ही बाब अत्यंत गंभीर असून आता याविरोधात मोहिमच उघडण्यात येत असल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

अतिक्रमण काढा नाहीतर कारवाई!
नैसर्गिक प्रवाह अडविण्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरु लागले आहे. अतिक्रमण हा त्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे ज्यांनी गडरलाईनवर, नाल्यांवर जेथे कुठे अतिक्रमण केले आहेत, पिलर्स उभारले आहेत, त्यांनी तातडीने अतिक्रमणे काढावीत, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अतिक्रमण करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

News Credit to NMC

कोव्हिडबाबत शासनाचे नियम पाळा नाहीतर होणार गुन्हे दाखल

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. शासनाच्या दिशानिर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करावे या अटीवर दैनंदिन कामकाज सुरू करण्याची सवलत देण्यात आली. नागरिकांना प्रशासनातर्फे वेळोवेळी आवाहन करण्यात आले. मात्र, नागरिक नियम पाळत नसल्याचे झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि वाढत्या मृत्युसंख्येवरून दिसू लागले आहे. त्यामुळे आता नियम तोडणाऱ्यांवर तात्काळ प्रभावाने साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत सरळ गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक शहरात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, नागपुरात लॉकडाऊन करण्याची गरज पडू नये, यासाठी आता नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी या विषयावर शुक्रवारी (ता. १७) नागपुरातील मनपाच्या दहाही झोनचे सहायक आयुक्त आणि पोलिस प्रशासनातील अतिरिक्त आयुक्तांसह सर्व झोनचे उपायुक्त यांची संयुक्त बैठक मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलिस उपायुक्त सर्वश्री विवेक मासाळ, राहुल माकणीकर, विक्रम साळी, निलोत्पल, श्वेता खेडकर, विनिता एस., पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख आणि मनपाच्या दहाही झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.

‘मिशन बिगीन अगेन’ सुरू होण्यापूर्वी नागपुरात ४०० च्या जवळपास कोव्हिड रुग्णसंख्या होती. मात्र, १६ जुलैपर्यंत ती २१०० च्या घरात गेली. म्हणजेच दीड महिन्यात १७०० रुग्णवाढ झाली. याचाच अर्थ नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात येत असूनही ते केले जात नाही. बाजारात व्यापाऱ्यांना ताकीद देऊनही सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात येत नाही. मास्कचा वापर केला जात नाही.

दुकानांसाठी जे नियम आखून दिले आहेत, त्याचेही उल्लंघन होत आहे. नाईट कर्फ्यूची ही गांभीर्यपूर्वक अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी पोलीस विभागास केले.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापुढे मार्केट परिसरात नियमांचे काटेकोरपणे पालन व्हायलाच हवे, असे म्हणत आजपर्यंत नागरिकांवर प्रशासनाने ही जबाबदारी टाकली होती. आता नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करीत असतील तर त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्याखाली ‘ऑन दि स्पॉट’ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यासाठी मनपा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने आजपासूनच ॲक्टिव्ह मोडवर यावे असेही त्यांनी सांगीतले.

हॉकर्सवर होणार कारवाई
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत काढण्यात आलेल्या आदेशात कुठेही शहरात हॉकर्सला परवानगी देण्यात आलेली नाही. मुख्य बाजारात आणि गल्ल्यांमध्येही हॉकर्स बसलेले आहेत. सम-विषम नियमात दुकानांना परवानगी आहे. मात्र, हॉकर्स दिशा बदलवून बसू लागले आहे. ही बाब पोलिस अधिकाऱ्यांनीच लक्षात आणून दिली. अशा शहरातील सर्व हॉकर्सवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिले. त्यांनी सांगितले की कुठल्याही वाहनामध्ये अनुज्ञेय संख्येपेक्षा जास्त प्रवासी असल्यास कारवाई करण्यात यावी.

दंडाची रक्कम वाढणार
बाजार परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे दंड आकारण्यात येत होता. आता ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे. नवा आदेश काढून ही रक्कम वाढवणार असल्याची माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी बैठकीत दिली. दुकाने सुरू ठेवण्याची वेळ निश्चित केलेली असतानाही रात्री ९ ते १० वाजतापर्यंत दुकाने उघडे राहात असल्याची बाब मनपा आयुक्तांनी सहायक आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांच्या लक्षात आणून दिली. अशा दुकानांवरही कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

रात्रीच्या संचारबंदीचीही कडक अंमलबजावणी
शासनाचे दिशानिर्देश आणि स्थानिक पातळीवर काढलेल्या आदेशानुसार रात्री ९ ते सकाळी ५ वाजतापर्यंत शहरात संचारबंदी राहील, असे नमूद आहे. रात्री उशिरापर्यंत नागरिकांचे आवागमन सुरू आहे. यासाठी पोलिसांनी नाकाबंदी करावी, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देशही मनपा आयुक्तांनी दिले. विलगीकरण केंद्रातला पोलिस बंदोबस्त, प्रतिबंधित क्षेत्रातील आवगमनावरील नियंत्रण पूर्वीसारखे कडक करण्याचे निर्देशही मनपा आयुक्तांनी दिले.

कार्यालयांनाही उपस्थिती संख्येचे बंधन पाळावे
राज्य शासनाने खाजगी कार्यालयात १० टक्के किंवा जास्तीत जास्त १० कर्मचारी अनुज्ञेय केले आहे. तसेच शासकीय कार्यालयात १५ टक्के किंवा जास्तीत जास्त १५ कर्मचारी अनुज्ञेय करण्यात आले आहे. यामधून अत्यावश्यक सेवा देणारे शासकीय कार्यालय जसे आरोग्य विभाग, लेखा विभाग, आपातकालीन व्यवस्थापन, पोलीस, एन.आय.सी., खाद्यान्न आपूर्ति विभाग, महानगरपालिकेची सेवा, एफ.सी.आय, आणि एन.वाय.के. यांना वगळण्यात आले आहे.

लॉकडाऊन हा अंतिम पर्याय : आयुक्त तुकाराम मुंढे
महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणे नागपुरातही लॉकडाऊन व्हावे, ही आपली भूमिका सद्यास्थितीत नाहीच. पण नागरिकांना वेळोवेळी आवाहन करूनही जर त्यांनी नियमांचे पालन केले नाही, शिस्त पाळली नाही तर ‘लॉकडाऊन’च्या पर्यायावरही विचार करावा लागेल असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपा आणि पोलिस प्रशासनासोबतच्या संयुक्त बैठकीत सांगितले. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंन्सिंग पाळावे, रात्र संचारबंदीचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, हॉकर्सने दुकाने थाटू नये, हे नियम जे पाळत नसतील त्यांच्यावर कुठलीही तमा न बाळगता कारवाई करा, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपाचे सहायक आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांना दिले. आपल्यासाठी मनुष्याचा जीव आणि या शहराचे आरोग्य महत्त्वाचे आहे. यात नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी बैठकीच्या माध्यमातून केले.

News Credit To:- NMC

पावसाचे पाणी घरात…?

नागपुर:- नागपुरात मुसळधार पाऊस आला की नाल्याकाठच्या वस्त्यांमध्ये आणि घरांमध्येही पाणी शिरते. दरवर्षी याबाबत ओरड होते. मनपा प्रशासनाकडे बोट दाखविले जाते. यासंदर्भात अनेक तक्रारीही मनपाला प्राप्त होतात. विषय तसा गंभीरच. परंतु पाऊस संपला की हा विषयही संपतो. पावसाळा आला की पुन्हा हा विषय डोके वर काढतो.

पण यावर्षी या विषयाच्या मुळाशी जाण्याचे मनपा प्रशासनाने ठरविले आणि त्याचा अभ्यास सुरू केला. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अभ्यासाअंती या विषयातील अनेक गंभीर बाबी समोर आल्या. हा प्रश्न नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित असल्याचे अभ्यासाअंती निष्पन्न झाले. शहरातील अनेक गडरलाईनवर नागरिकांनी पक्के बांधकाम करून ठेवले. सुमारे २७५ ठिकाणी गडरलाईनवर घरे बांधणे, अतिक्रमण केल्याचे समोर आले. यामुळे गडरलाईन चोक झाल्यास त्याची दुरुस्ती करता येत नाही. स्वच्छतेत अडथळा निर्माण होतो. चोकेजमुळे घाण पाणी बाहेर येऊन घरात शिरते.

नाल्यांचीही परिस्थिती अशीच आहे. नाल्यांमध्ये काँक्रीटचे स्तंभ उभारणे, स्लॅब टाकणे, त्यावर वऱ्हांडा बांधणे, पक्के बांधकाम करणे, घरे उभारण्यासारखे गंभीर प्रकार आहेत. अनेक ठिकाणी नाल्यामध्येच अतिक्रमण करून नैसर्गिक प्रवाह वळविण्यात आला आहे. नाल्याच्या भिंतीवर बिल्डर्सनी उंच भिंती उभ्या केल्या.

यामुळे बॅक वॉटरमुळे नाल्याचे पाणी बाहेर फेकल्या जाते. परिणामी वस्त्या जलमय होतात. २२७ नाल्यांची संख्या १३० च्या आसपास आल्याची गंभीर बाब यानिमित्ताने उजेडात आली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर शहरातील नाले गायब होतील आणि पावसाळ्यात सर्वत्र पाणीच दिसेल. ही परिस्थिती टाळायची असेल तर नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन ही अतिक्रमणे काढायला हवी. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यास मनपा मागेपुढे पाहणार नाही, हे ही तितकेच खरे!

लॉकडाऊन करा, मात्र लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन.. !

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य शासनाने अनेक बाबीत शिथिलता दिली. मात्र त्याबरोबरच दिशानिर्देशांचे पालन करण्याचे बंधन घातले. नागपूरकरांनी या गोष्टीला तिलांजली देत नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे पुन्हा ‘लॉकडाऊन’ करण्याच्या आयुक्तांनी दिलेल्या इशाऱ्याला आपले समर्थन आहे. फक्त निर्णय घेताना या शहरातील सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, अशी विनंतीवजा सूचना महापौर संदीप जोशी यांनी केली आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल एक व्हिडिओ प्रसारित करून नागरिकांनी नियम पाळले नाही तर नागपुरात संचारबंदी लागू करावी लागेल असा इशारा दिला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागपुरात नागरिकांनी नियम पाळले नाहीत. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली, हे वास्तव आहे. आयुक्तांच्या या मताशी आपण पूर्णतः सहमत आहोत. नागरिकांना जी सूट देण्यात आली त्याचा गैरफायदा घेत सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात आहे. घालून दिलेले नियम पायदळी तुडविले जात आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी संचारबंदीसारखा निर्णय स्वागतार्ह आहे.

पण या निर्णयाने कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांचे मोठे नुकसान होणार आहे. याची चाचपणी करण्यासाठी आयुक्तांनी माझ्यासोबत शहराचा संयुक्त दौरा करावा. जे व्यापारी नियम पाळत नाहीत अशा बाजारपेठामध्ये महापौर आणि आयुक्त संयुक्तरित्या फिरल्यास त्यातून एक वेगळा संदेश जाईल. परिणामही होईल. यामुळे कदाचित समचारबंदी लागू करण्याची वेळही येणार नाही. याउपरही परिस्थिती जर आटोक्याबाहेर जात असेल तर निश्चितच संचारबंदीचा निर्णय घ्यायला हवा.

परंतु हा निर्णय घेताना मनपा आयुक्तांनी या शहरातील खासदार, आमदार, मनपा पदाधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासनाला विश्वासात घ्यावे. संचारबंदीचे नियम काय असतील यावर साधकबाधक चर्चा व्हायला हवी. कारण कुठलीही अडचण आली तर नागरिक सर्वप्रथम लोकप्रतिनिधीकडे येतो. नागरिकांची नस जनप्रतिनिधींना माहिती आहे. संचारबंदी जाहीर करण्यापूर्वी जनजागृती करावी. या कुठल्याही प्रयत्नांचा परिणाम झाला नाही तर नक्कीच संचारबंदी जाहीर करावी, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पूर्णपणे प्रशासनाच्या सोबत राहू, असेही महापौर संदीप जोशी यांनी म्हटले आहे.

If violations continue, full lockdown: Tukaram Mundhe

Nagpur:- Municipal commissioner Tukaram Mundhe warned on Saturday that complete lockdown and curfew would be reimposed on lines from other cities if violations of guidelines meant to contain spread of novel coronavirus persisted.

Alarmed by the sharp increase in Covid-19 positive cases as well as deaths after lockdown requirements were loosened from June 1, Mundhe appealed to citizens to obey caution and discipline. He also said that from Monday, FIR will be reported against violators.

According to data released on Saturday by the Nagpur Municipal Corporation (NMC), 1,337 corona-positive cases were reported in the city between 1 June and 10 July, whereas the number was 495 between 11 March and 31 May. Doubling rate also fell significantly from 49 to 18 days, though deaths rose to 17.

Thane, Kalyan-Dombivli and Mira-Bhayander municipal corporations have reimposed full lockdowns following a increase in cases after ease in lockdown. Lockdown from 13 July in Pune and Pimpri-Chinchwad will be improved.

Mundhe told that, when protocols were followed, there were fewer cases in town during full lockdown. “Rules were relaxed to restore economic and social life but people stopped following the guidelines of the government and the NMC, leading to a spike in cases,” he said.

He stressed that the pandemic can be “managed easily if everyone maintains distancing Covid, wearing masks in public, upholding the respiratory etiquette and avoiding vomiting in public places.”

“Norms which are formulated for shops and private establishments are not followed either. Enough chances have been given but stringent action against violators will be taken from now on, “he said.

Citing cases in which some people had attempted to refuse admission to isolation wards after positive testing, he said, “This will increase cases further. They should be immediately admitted for the sake of self and the safety of society. Some people do not seek medical advice while showing symptoms, which could lead to death as has happened in the last few days.

Testing has increased, rapid antigen tests and antibody tests have begun, patients with Covid-19 are now being treated in private hospitals, all forms of facilities are being provided in quarantine centers and asymptomatic patients have been set up in Covid Treatment Centres. People should be cooperating with authorities now. Anyone who has health problems should consult doctors compulsorily. Everyone can call the control room at the NMC and request assistance, “he said.

Mundhe said Nagpur Central Jail has emerged as a new hotspot as more than 300 positively screened while many of the prisoners have yet to be checked. “Early detection and treatment of cases would help to keep the mortality low and control Covid-19 spread. We’ll need to prevent new hotspots from emerging, “he said.

Exit mobile version